बरेली येथून मुंबईकडे जाणाऱ्या ०२०६२ या धावत्या हॉलिडे एक्स्प्रेसच्या एसी डब्याचे चाक तुटल्याने उत्तर महाराष्ट्रातून मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, अनेक एक्स्प्रेस रखडल्या आहेत. मात्र, मोठा अपघात टळला आहे. ...
लोकसभा निवडणुकीतील पराभवाने विचलित न होता, नव्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठीच्या विरोधकांच्या हालचाली सुरू झाल्या असून, राष्ट्रवादीचे काँग्रेसमधील विलीनीकरणाची चर्चा हा त्याचाच एक भाग ठरावा. विधानसभेच्या निवडणुकीसाठी ‘मनसे’ला सोबत घेण्याची तयारीही त् ...
शहरासह संपूर्ण भागात पाण्याची टंचाई जाणवत असताना सिडको भागात मात्र पाणीपुरवठा मुबलक होत असला तरी महापालिकेच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभारामुळे गणेश चौकासह परिसरात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून बहुतांशी नागरिकांना दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत अ ...
वडाळा गावातील घरकुल योजनेसह परिसरात गेल्या दहा दिवसांपासून पावसाळ्यापूर्वीच दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांना स्वखर्चाने शुद्ध पिण्याच्या पाण्याचा जार विकत आणून आपली तहान भागवावी ...
ज्या जनहित याचिकेच्या आधारे महापालिकेने शहरातील सुमारे साडेतीनशे सामाजिक उपक्रम चालणाऱ्या तसेच अन्य व्यावसायिक मिळकती सील केल्या, त्या याचिकेवर सोमवारी (दि.३) उच्च न्यायालयात सुनावणी होणार ...
शहरातील गावठाणांचा पुनर्विकास क्लस्टरच्या माध्यमातून करण्यासाठी शासनाने प्रस्ताव तयार केला असून, त्यासाठी महापालिकेकडून वाढीव चटई क्षेत्र दिल्यास होणाऱ्या आघातांचा, परिणामांचा अहवाल सादर करण्यास गेल्या वर्षी सांगितले होते. ...
महापालिकेच्या समाजमंदिरांसारख्या मिळकतींपासून व्यापारी संकुलातील गाळ्यांपर्यंत सर्वच मिळकतींना रेडीरेकनरच्या आठ टक्के भाडे आकारणीच्या प्रस्तावित धोरणामुळे वातावरण पेटण्याची शक्यता आहे. ...
कोणत्याही फळाची अपेक्षा न करता सेवाकार्य करणे महत्त्वाचे असते. कैवल्य पुरस्कार देऊन अशा कार्यकर्त्यांचा सत्कार शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेने केला आहे. चांगल्या गुणांची जोपासना करणे गरजेचे आहे ...