जिल्हा परिषदेच्या शाळा येत्या १७ जूनपासून सुरू होणार असल्या तरी, कोणताही मुलगा शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी प्रत्येक शाळेच्या कार्यक्षेत्रातील ६ ते १४ वयोगटांतील मुलांचा शोध घेऊन त्यांची पटनोंदणी करण्याच्या कामास मंगळवारपासून जिल्ह्यात सुरुवात ...
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन समितीच्या बैठकीत जिल्ह्णातील दुष्काळी परिस्थितीमुळे सुरू करण्यात आलेल्या जनावरांच्या चारा छावणीचा आढावा घेऊन चाऱ्याची असलेली उपलब्धता व जनावरांची संख्या पाहता, मालेगाव तालुक्यातील निमगाव येथे जनावरांची चाºयाअभावी हेळसांड ...
सोळा गाव पाणीपुरवठा योजनेला नांदूरमधमेश्वर धरणातून पाणीपुरवठा केला जात असून, या धरणात मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने पाणीपुरवठा योजना अडचणीत सापडली आहे. हा गाळ काढण्यात यावा, अशी मागणी लासलगाव शिवसेनेच्या वतीने निवेदनाद्वारे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार य ...
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या आॅनलाइन बदल्यांसाठी अर्ज करण्याची मुदत एक दिवसाने वाढवून दिल्यानंतर मंगळवारी सायंकाळनंतर पोर्टल बंद करण्यात आले असून, बदलीपात्र शिक्षकांची माहिती राज्यस्तरावर प्राप्त झाल्यानंतर शाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजेच येत्या आठव ...
बांधकाम पूर्ण करूनही पूर्णत्वाचा दाखला न दिलेल्या सुमारे पन्नास हजार मिळकती महापालिकेच्या सर्वेक्षणात आढळल्यानंतर प्रशासनाने त्यावर नोटिसांची कारवाई सुरू केली. त्यावर सुनावणी सुरू आहे; परंतु याच दरम्यान अनेक इमारतींना पूर्णत्वाचे दाखले मिळाल्याने जुन ...
तब्बल २८० कोटी रुपयांचे स्काडा मीटर खरेदी करण्यासाठी काढलेल्या निविदेतील परस्पर फेरबदल हा वादाचा मुद्दा ठरल्यानंतर सीईओ प्रकाश थविल यांनी स्मार्ट सिटी कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याचे मानले जात असून, त्यामुळे गोंध ...
गेल्यावर्षी वाढविण्यात आलेले मोकळ्या भूखंडांवरील कर तत्कालीन आयुक्तांप्रमाणेच सध्याच्या आयुक्तांनी कायम ठेवल्याने सोसायट्यांच्या वाहनतळांवरील कर कायम आहे. त्यामुळे प्रत्येक सोसायटीधारकाला किमान शंभर ते सव्वाशे रुपयांचा भुर्दंड बसणार आहे. ...
गोदावरी नदीत प्रदूषण होतच असते; परंतु त्याचबरोबर तपोवनात गोदा-कपिला संगमातील प्रदूषित पाण्यामुळे शेकडो मासे मृत झाले. लोकमतने हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर गोदा प्रदूषणाविरोधात न्यायालयीन लढा लढणाऱ्या राजेश पंडित यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली ...
शहराचे वातावरण सध्या कमालीचे बदलले आहे. दिवसभर ढगाळ हवामानामुळे वातावरणात दमटपणा वाढल्याने नागरिकांना दिवसभर उकाडा सहन करावा लागत आहे. सायंकाळी साडेसहा वाजेनंतर पावसाच्या हलक्या सरींचा दोन दिवसांपासून शिडकावा होत आहे. मंगळवारीही (दि.११) सायंकाळी पावस ...
पावसाळा सुरू होताच महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे इंदिरानगर व परिसरात गेल्या तीन दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असून, कधी कमी दाबाने तर कधी थेट वीज खंडित होण्याच्या प्रकारामुळे नागरिकांच्या विजेच्या उपकरणांचेही नुकसान होत आहे. या संदर्भात तक्रा ...