भगूर : रिक्षामध्ये तीनच प्रवासी बसविण्याच्या निर्णयामुळे रिक्षाचालकांनी प्रवासी भाड्यात वाढ केली असून, त्यानुसार भगूर ते नाशिकरोड रिक्षाचे प्रवासी ... ...
ड्यूटीवर असताना शस्त्रागार कक्षातून संबंधित पोलिसांना दिले जाणारे शस्त्र ड्यूटी संपताच पुन्हा जमा करणे बंधनकारक आहे; मात्र पोलिस आयुक्तालयातील काही कर्मचारी शस्त्र शस्त्रागार कक्षात जमा न करता थेट घरी घेऊन जात असल्याचा धक्कादायक प्रकार शुक्र वारी घडल ...
जळगाव नेऊर..महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला तालुका दौऱ्यात विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन पार पडले, त्यांनी आज जळगाव नेऊर येथे मुलभूत सुविधा अंतर्गत झालेले रक्कम रु पये १०लक्ष निधीच्या वाचनालयाचे उद्घाटन ...
पीडितेला येथील एका खोलीत या दोघा संशयितांनी नेले आणि ‘तुला राजस्थानमध्ये दुसरे लग्न करावे लागेल, अन्यथा जिवे ठार मारू’ अशी धमकी देत मारहाण केली. रात्री याच खोलीत संशयित चेत्याने विवाहितेला आपल्या वासनेचा बळी बनविल्याचे फिर्यादीत पीडितेने म्हटले आहे. ...
घोटी : आगामी विधानसभा निवडणुकीचे प्रभावी चित्र उभ्या करणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या सार्वित्रक निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. सर्व ग्रामपंचायतींत जनतेमधून पहिल्यांदाच थेट सरपंच निवडला जात असल्याने सरपंचपदासाठी चुरशीचे मतदान होत आहे. ...
भुजबळ यांना येवल्याचा रस्ता दाखविणाऱ्या माणिकराव शिंदे यांनी विधानसभेसाठी पुन्हा दंड थोपटून भुजबळांकडेच उमेदवारीची मागणी केली. त्यामुळे भुजबळ माघारी फिरतील अशी शक्यता नसली तरी राजकीय वातावरण बदलते आहे याचा संकेत यातून घेता यावा. कारण तो येवल्यातच नव् ...
: गेल्या वर्षी विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे पैसे थेट त्यांच्या बॅँक खात्यात जमा केल्यामुळे निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींमुळे वर्षभर विद्यार्थी शालेय गणवेश खरेदी करू शकले नसल्याची बाब लक्षात घेऊन यंदा नियोजन विभागाने विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेशा ...
मुख्यमंत्री कोण व्हावा, सत्तावाटप कसे असावे, हे आम्ही, अमित शाह आणि मुख्यमंत्री यांनी ठरवले आहे. त्यामुळे त्यात इतरांनी नाक खुपसण्याची गरज नाही. कर्जमाफीचे पैसे मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार बँकांना दिले; पण ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नाहीत. मग गे ...
नाशिक तालुक्यातील माडसांगवी गावात दारूबंदीसाठी दोन दिवसांपूर्वी महिलांनी काढलेल्या मोर्चाची दखल घेत ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा बोलावून गाव व परिसरात यापुढे थेंबभरदेखील दारू विकली जाणार नाही, असा दारूबंदीचा ठराव मंजूर केला आहे. ...
गंगापूर धरण आता तळ गाठत असून, जलसाठा कमी कमी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात गरज भासल्यास ज्या ठिकाणी दोनवेळ पाणीपुरवठा होत आहे त्याठिकाणी एकवेळच पाणीपुरवठा करण्यात येईल, अशी माहिती महापौर रंजना भानसी यांनी शनिवारी (दि. २२) दिली. ...