कॉँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे पद स्वीकारल्यानंतर प्रथमच रात्री उशिरा नाशिकच्या शासकीय विश्रामगृहावर आगमन झाले. यावेळी शहरासह जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी ढोल, ताशांच्या गजरात त्यांचे जोरदार स्वागत केले. त ...
जिल्हा नियोजन आराखडा बैठकीत लोकप्रतिनिधींनी कामकाजावर तीव्र आक्षेप घेतला. अधिकाºयांची दिरंगाई, कामाची चुकीची पद्धत आणि ठेकेदाराच्या प्रभावातून काम रखडवले जात असल्याचा आरोप यावेळी लोकप्रतिनिधींनी केला. राजकीय द्वेषातून कामे रोखण्याच्या अनैतिक प्रकाराल ...
गंगापूर धरणातील पाणीसाठा आता ५० टक्क्यांच्या पुढे गेल्याने शहरात सुरू असलेली एकवेळ पाणीकपात पुढील आठवड्यात रद्द होऊ शकते, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. ...
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाच्या रिक्त जागेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे निवृत्त न्यायाधीश, प्रसिद्ध साहित्यिक न्या. नरेंद्र चपळगावकर तसेच नाटककार आणि नाट्य समीक्षक जयंत पवार व नाशिकचे अॅड. अजय निकम आणि मराठा विद्या प्रसारक ...
मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत मालविया टायर्स नावाचे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून सुमारे ७७ हजार रुपये किमतीचे ४१ टायर चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली. ...
पावसाळा संपल्यानंतर हिवाळ्यात उद्भवणाऱ्या ‘स्वाइन फ्लू’ या आजाराची रुग्णसंख्या तब्बल १५० झाली आहे. शहरासह जिल्ह्यात वाढत्या ‘स्वाइन-फ्लू’च्या प्रादुर्भावाबद्दल राज्यस्तरावर चिंता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वीच शहरात वैद्यकीय व्याव ...
शहर व परिसरात गेल्या रविवारी जोरदार पाऊस झाला होता, मात्र रविवारी (दि.१४) पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे शहरात शून्य मि.मी. पाऊस नोंदविला गेला. सकाळपासून हलक्या सरींचा रिमझिम अपवाद वगळता जोरदार पाऊस झाला नाही. गंगापूर धरण क्षेत्रातदेखील पावसाने वि ...
कमी दरात किराणा पुरविण्याचे आश्वासन देत नातवाचे आॅपरेशनचे भावनिक कारण सांगून माधुरी एखंडे (४०, रा. शांतीनगर, मखमलाबाद) यांच्या ब्युटि पार्लरमध्ये येऊन चौथे दाम्पत्याने एखंडे यांच्यासह अन्य महिलांना सुमारे दोन लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस ...
आशेवाडीकडून नाशिककडे येत असताना तीव्र उतारावर दुचाकीला एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये निफाड तालुक्यातील दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना रविवारी (दि.१४) सायंकाळी घडली. ...
अहमदनगर जिल्ह्यातील कळसूबाई - हरिश्चंद्रगड अभयारण्यातील वृक्षराजीवर पावसाळापूर्व जून महिन्यात काजव्यांची चमचम अनुभवण्यासाठी ३० दिवसांत सुमारे ३० ते ३५ हजार पर्यटकांनी भेट दिली. पर्यटकांकडून मिळालेल्या वाहन व व्यक्तीच्या प्रवेश शुल्कापोटी नाशिक वन्यजी ...