मालेगाव : राज्यात धोकादायक इमारती कोसळून निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे, असे असताना मालेगाव महापालिका धोकादायक इमारत मालकांवर कारवाई करण्याचे धारिष्ट्य दाखवित नसल्याचे समोर आले आहे. केवळ नोटीस बजावून महापालिका प्रशासन धन्यता मानत आहे. ...
शहरात लागोपाठ झालेल्या दोन शाळकरी मुलांच्या अपघाती मृत्यूने शालेय मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे. संतकबीरनगर परिसरात आनंदवली महापालिका शाळा क्रमांक -१६चे दोन वर्ग चालविले जातात. ...
अभोणा - पावसाचा तालुका म्हणुन ओळख असलेल्या कळवण तालुक्यास यंदा संपुर्ण जुन सह जुलैच्या मध्यापर्यन्त वाट बघावयास लावणार्या पावसाने मात्र, २१ जुलैपासुन दाखविलेल्या आभाळ मायेने अभोणे शहर परिसरासह संपुर्ण तालुक्यात धो-धो बरसत मोठा दिलासा दिला आहे. ...
न्यायडोंगरी: हवामान खात्याचा अतिवृष्टी होण्याचा ईशारा न्यायडोंगरी परिसरात का खरा ठरत नाही . पावसाळ्याचे निम्मे दिवस उलटून गेले तरी न्यायडोंगरी च्या एम.आय. टँक मध्ये साधे जनावरांना पाणी पिण्यासाठी डबके ही तुंबले नाही . ...
इगतपुरी : मुंबई आग्रा महामार्गावरील नवीन कसारा घाटात एकेरी वाहतुकीमुळे गेल्या दोन तासांपासुन वाहतुक ठप्प झाल्याने घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील गोंदे औद्योगिक वसाहतीतील कर्मचारी तानाजी नाठे रात्री १२ वाजता कामावरून घरी परतत असतांना अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला. नाठे यांनी बिबट्याशी काही काळ संघर्ष करत आपली सुटका करत आपला जीव वाचविण्यात यश मिळ ...