आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
प्रसूतिकळा आलेल्या महिलेला सिडकोतील मोरवाडी येथील महापालिकेच्या श्री समर्थ हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी प्रसूतीसाठी दाखल करून घेण्यास नकार दिल्यामुळे महिला आपल्या पतीसह पायीच घरी निघाली असता, वाटेतच तिची प्रसूती झाली. ...
नाशिक : विद्यार्थ्यांनी भरलेल्या विविध शिष्यवृत्ती अर्जांची विहित कालावधीमध्ये पडताळणी करण्याची गरज असतानाही डीबीटी डॅशबोर्डनुसार अद्याप ४ हजार ४४८ विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयांच्या स्तरावर पडताळणीसाठी प्रलंबित असल्याचे आढळले आहे. ...
चांदवड : वीजबिल माफीसह इतर मागण्यांचे निवेदन अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे व तहसीलदार प्रदीप पाटील यांना देण्यात आले. ...
नाशिक : कोरोना महामारीमुळे जगभरातील शैक्षणिक प्रणालीवर मोठा परिणाम झाला असून, यामुळे योग्य अभ्यासक्रम निवडण्यात आणि शिकण्याची नवीन पद्धत अनुकूल करण्यास विद्यार्थ्यांना कठीण जात आहे. या अनपेक्षित परिस्थितीचा विशेष परिणाम शालेय आणि स्पर्धा परीक्षांची त ...
जिल्ह्यात खरिपासाठी यावर्षी ३ हजार ३०३ कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट असून, त्यापैकी १ हजार ८०७ कोटींचे कर्ज शेतकऱ्यांना वाटप झाले आहे. गत वर्षापेक्षा यंदा प्रत्यक्ष वाटप जवळपास ३४० कोटी रुपयांनी अधिक झाले आहे. सटाण्यात पीककर्ज वितरणात तलाठ्यांचा अ ...
कळवण : कोरोनाच्या संकटामुळे काही शाळांमध्ये आॅनलाइन माध्यमातून शिक्षण सुरू केले असले तरी बरेच शिक्षक अजूनही या माध्यमाशी जुळवून घेऊ शकलेले नाहीत. त्यांना सहाय्य म्हणून रोटरी इंडिया साक्षरता अभियान अंतर्गत रोटरी क्लबच्या वतीने स्मार्ट अध्यापनासाठी डिज ...
कवडदरा : कोरोनाच्या गेल्या पाच महिन्यात अन्यायकारक धोरणांमुळे शेतकरी व शेतमजूर पुर्णत: उध्वस्त झाला आहे. केंद्र व राज्य सरकारने शेतकरी व शेतमजूर यांना तातडीने दरमहा १० हजार रूपये पेन्शन सुरू करावी अशी मागणी किसान संघटनेकडून होत आहे. ...
नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव खो-यात कोरोनाचा शिरकाव वाढल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. नायगाव आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाºया गावांमध्ये कोरोना रुग्णांनी अडीचशेचा टप्पा ओलांडला आहे. वाढता संसर्ग रोखण्यासाठी नायगाव चार दिवस बंद ठेवण ...