जिल्ह्यात असलेल्या १०६ प्रकल्पांत आजघडीला केवळ २५.५४ टक्के जलसाठा उरला असून अनेक गावांत आता पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आता प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. ...
शहरातील मनोविकास माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेने शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याचा नवा पॅटर्न अंगीकारला असल्याचे समोर आले आहे. दहावी व बारावीच्या आगामी परीक्षा सीसीटीव्हीच्या निगराणीत होणार आहेत. ...
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला आता वेग आला असून प्रत्येक निवडणूक ही मतदानासाठी अत्याधुनिक सुविधा घेवून येत आहे. या अत्याधुनिक सुविधांचा वापर करताना शासकीय यंत्रणांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे, अशी सूचना जिल्हाधिकार ...
शहरात शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रांची स्वच्छता महापालिकेने हाती घेतली असून दर दोन ते तीन वर्षाला या शुद्धीकरण केंद्रातील गाळ काढला जातो. ...
तालुक्याची तहान भागविण्याकरिता अस्तित्वात असलेले तलाव गाळात रुतल्यामुळे जलसंकटाच्या भयातून मुक्त होण्यासाठी तलावांना दुरुस्तीची प्रतीक्षा आहे. दिवसेंदिवस सिंचन क्षेत्रात कमालीची घट होत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. ...
शहरातील देशमुखनगर येथील धुरपतबाई नबाजी जेठे या नावाने असलेल्या स्वस्त धान्य दुकानदाराकडून भास्करनगर येथील ७८ रेशनकार्डधारकांना स्वस्त धान्याचे रेशन मिळत नसल्याने सर्व लाभार्थी एकवटून स्वस्त धान्य दुकान बंद करण्यासाठी पुरवठाचे नायब तहसीलदार उत्तम निला ...