आगामी निवडणुकांमध्ये सेना-भाजपने एकत्र लढावे ही जनतेची इच्छा आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सोमवारी येथे स्पष्ट केले. मात्र अजून युतीची चर्चाच सुरू झाली नाही, तर जागा वाढवून मागण्याचा प्रश्नच कुठे येतो, असेही ते म्हणाले. ...
मानकापूर क्रीडा संकुलात आयोजित ‘संविधान जागर’कार्यक्रमासाठी नागपुरात आलेला जेएनयूचा विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार हा तसा तर विद्यार्थी चळवळीत समोर आलेला आहे. मात्र बहुतेक प्रसिद्धी मिळत असल्याने तो तळागाळातील जुळलेल्या कार्यकर्त्यांहून स्वत:ला मोठा सम ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले नसते तर या देशात सार्वजनिक शिक्षण व्यवस्था निर्माण झाली नसती. ब्राह्मण आणि दलित एकाच बेंचवर बसून शिकू शकले नसते, ही या देशातील संविधानाची ताकद आहे. आज केवळ संविधानच नव्हे तर या देशातील जवान आणि शेतकरीही धोक् ...
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या खर्चावरून सध्या रणकंदन माजले आहे. शेतकरी संघटनेच्या एका नेत्याने संमेलनावर शृंगारीक उधळपट्टी केली जात असल्याचा आरोप केल्यानंतर साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आ ...
राजस्थानमध्ये झालेल्या सत्ताबदलाचे वारे नुकतेच नागपूरकरांनी अनुभवले. राजकारणाचे हे वारे ओसरत असताना लगेच नागपूरकरांना मिनी राजस्थान अनुभवायला मिळत आहे. राजस्थानचे प्रसिद्ध मंदिर, तेथील पेहराव, संगीत, नृत्य, खाद्य, उंटाची सवारी असा एक रंगतदार माहौल दक ...
आपल्या सिनियरवर खुनी हल्ला चढवून स्वत: आत्महत्या करणाऱ्या वकिलाने मृत्युपूर्वी येथील एका ज्येष्ठ विधिज्ञाकडे आपली कैफियत मांडली. या थरारकांडाचे कारण सांगतानाच त्याने त्याची कथित पत्नी आणि सिनियरदरम्यान नाजूक संबंध असल्याचाही आरोप केला. नाव न छापण्याच ...
अॅड. सदानंद नारनवरे (वय ६२) यांची हत्या करायची आणि स्वत:ही आत्महत्या करायची, अर्थात मारायचे अन् मरायचे हा असा दुष्ट निर्णय घेऊनच आरोपी नोकेश ऊर्फ लोकेश कुंडलिक भास्कर (वय ३४) शुक्रवारी न्यायालयाच्या आवारात आला होता, हे गेल्या २४ तासातील पोलीस तपासात ...
महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी या भूमीत स्वराज्याचा सूर्य उदयाला आणला. त्यांच्यानंतर ही स्वराज्य पताका तेवत ठेवली ती स्वराज्यनिष्ठ महापराक्रमी शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांनी. शंभूराजांची छळाने अल्पवयात हत्या क ...
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी मागील काही वर्षांपासून राजकीय पक्ष व विविध संघटना आपापल्यापरीने आंदोलन करीत आहेत. आता या आंदोलनात तरुणांचाही सहभाग वाढला आहे. युवा विदर्भवाद्यांनी पुढाकार घेत शनिवारी ‘सायलेंट मार्च फॉर विदर्भ’ आयोजित करून स्वतंत् ...