सुरांचे स्वरांशी व आत्म्याचे आत्म्याशी भेट घडवून थेट ईश्वराशी संवाद साधण्याचे माध्यम म्हणजे सुफी. या सुफी संगीताला पारंपरिक कलावंतांनी सामान्य माणसांच्या मनात रुजविले. त्यातील एक नाव म्हणजे जैसलमेर, राजस्थानचे जगप्रसिद्ध कलावंत कुटले खान. याच कुटले ख ...
मप्रकरणात तेढ निर्माण झाल्याने त्याबाबत चर्चा करायला गेलेल्या प्रियकर-प्रेयसीत वाद झाला. त्यामुळे प्रियकराने प्रेयसीला मारहाण करून तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले. या प्रकरणाची प्रेयसीने सरळ पोलिसांकडे तक्रार नोंदवली. ...
जरीपटक्यातील शासकीय बालसुधार(निरीक्षण)गृहात राहणारी आणि कामठी मार्गावरील शाळेत शिकणारी सात मुले शाळेतून एकसाथ पळून गेली. या घटनेमुळे शाळा आणि निरीक्षणगृह प्रशासनाचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. दरम्यान, ही खळबळजनक घटना शनिवारी सकाळी घडली. म ...
वारंवार गंभीर गुन्हे करून शहरात दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात जग्गू ऊर्फ जगदीश विजय गोखले आणि त्याच्या टोळीतील सहा गुंडांवर पोलिसांनी मोक्का लावला आहे. टोळीप्रमुख गोखले अद्यापही फरार आहे, हे विशेष! ...
देशाच्या सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशमधून जातो व तेथील राजकीय समीकरणांमुळे देशाच्या राजकारणाची दिशा ठरते. समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्षासोबत जर काँग्रेसनेदेखील हातमिळवणी केली असती तर भाजपासमोरील आव्हान वाढले असते. मात्र केवळ सपा-बसपा आघाडीमुळे भाजपाल ...
शेतकऱ्यांनी आता आधुनिकतेकडे वळण्याची गरज आहे. शिक्षित होऊन शेती करण्यासह उत्पादित मालाच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांनी स्वत: व्यापारी होऊन विक्रीवर लक्ष देणे ही काळाची गरज असल्याचे मत प्रगत संत्रा उत्पादक भीमराव कडू यांनी चर्चासत्रात ‘संत्रा विक्रीची व्यव ...
नागपुरी संत्र्यात देशविदेशात क्रांती करण्याची क्षमता आहे. प्रोसेसिंग फूड आणि फ्रेश फूडला विदेशात जास्त मागणी आहे. ग्राहकांना हवे ते शेतकऱ्यांनी पिकविले पाहिजे. जास्त आणि दर्जेदार उत्पादकतेसाठी शेतकऱ्यांनी नवीन आणि आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळावे, असे आवा ...
शासनाच्या लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञांनी संत्र्याबाबत विविध प्रकारचे संशोधन केले आहे. ते संशोधन अतिशय चांगले असून लाभदायक आहेत. त्याचा वापर झाल्यास संत्रा हा जगभरात पोहोचेल. तसेच शेतकरीही समद्ध होतील,तेव्हा हे संशोधन संस्थेपुरते मर्या ...
‘संत्रे का धन्यवाद, संत्रे को वर्ल्ड फेमस बनानेवाले लोकमत का भी धन्यवाद’ असे म्हणत ‘फिटनेसची कुठली रेसिपी नसते, कुठल्याही गोष्टीची अती नको, जे जेवण घरी मिळते ते सर्वात बेस्ट असते. त्यामुळे गृहिणींच्या जेवणात कमतरता काढण्यापेक्षा त्यात चांगलेपणा शोधा. ...