देशात आलेल्या फनी चक्रीवादळाने नागपुरातील वाढत्या तापमानावर ‘ब्रेक’ लावण्याचे काम केले आहे. परिणामी कमाल तापमान ४३.३ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. परंतु रात्रीच्या तापमानात गेल्या २४ तासात अचानक ५.८ अंशाची वाढ होऊन ते ३०.४ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. र ...
खोटीनाटी माहिती देऊन एका धनाढ्य व्यक्तीसोबत लग्न करणाऱ्या एका महिलेने लग्नानंतर त्याला ब्लॅकमेल करणे सुरू केले. ५० लाख रुपये मिळावे म्हणून त्याला साथीदारांमार्फत खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद ...
गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी शक्तिशाली स्फोट घडवून १६ जणांचे बळी घेतले. तो स्फोट नेमका कशाने करण्यात आला. त्या स्फोटाला जबाबदार कोण आणि कुणाचे काय चुकले, कोणता हलगर्जीपणा झाला, या संपूर्ण मुद्यांची चौकशी येत्या दोन दिवसात पूर्ण होईल, अशी माहिती ...
चारित्र्याच्या संशयावरून वाद घालून पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून तिला एका नवरोबाने पेटवून देण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी सायंकाळी ५ च्या सुमारास खापरी पुनर्वसन सेक्टर नंबर २६ मध्ये ही थरारक घटना घडली. ...
नागपूर हे देशाच्या मध्यभागी असलेले औद्योगिक व व्यापारी शहर म्हणून प्रसिद्ध आहे. पूर्वी ही मध्य प्रदेशची राजधानी होती. पुढे महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर उपराजधानी करण्यात आली. शहराला न्यायदानाचा समृद्ध वारसा लाभला आहे आणि ज्या इमारतीत हे कार्य चालले त ...
सिमेंट रस्त्यांच्या मार्गात असलेल्या झाडांच्या बुंध्याभोवती मोकळी जागा न सोडल्याने शहरातील अनेक झाडांचे अस्तित्व धोक्यात आले होते. याची दखल घेत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी झाडांच्या बुंध्याभोवतीची जागा मोकळी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर शहरात ...
पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या गावांसाठी ४२ कोटी ४८ लाख रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला असून एकूण १२८५ उपाययोजनांना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या प्रत्येक गावात मंजूर कृत आराखड्यानुसार विंधन विहिरी व नळ य ...
हास्य हे प्रभावी औषध आहे. मनापासून हसल्यावर मन हलके आणि ताजे होते. त्याचा चांगला परिणाम शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर होतो. आत्मविश्वास वाढतो. शरीरातील ऊर्जेच्या स्तरावरही प्रभाव पाडतो. ऊर्जेमुळे तुम्ही आपल्या कामावर लक्ष केंद्रित करू शकता. यामुळे का ...
पाच महिन्याच्या बाळाचे वजन केवळ ३.५ किलोग्रॅम होते. यातच हृदयाच्या दोन कप्प्यामधील पडद्यावर ११ मिलिमीटरपर्यंत छिद्र होते. अशा रुग्णांमध्ये दोन किंवा तीन स्टेजमध्ये शस्त्रक्रिया करावी लागते. बाळाचे वजन पाहता ही शस्त्रक्रिया त्याच्यासाठी धोकादायक होती. ...