कामठी तालुक्यातील आसोली गावातील के जॉन पब्लिक स्कूलचे विद्यार्थी शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शाळेतच अडकून पडले. पालक, स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या प्रयत्नातून या विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. ...
ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी ८ सप्टेंबरला संविधान चौकातून महाअभियान सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम, जय जवान जय किसान संघटनेचे प्रशांत पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
शुक्रवारी सकाळी ११ वाजतापासून ते संध्याकाळी ५ वाजतापर्यंत ढगांच्या जोरदार गर्जनेसह सर्वदूर कोसळलेल्या पावसाने आभाळ फाटल्यासारखी स्थिती निर्माण झाल्याने, जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...
आम्ही कमळ चिन्हावर लढणार नाही, असे रिपाइं (आ)चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी येथे पत्रपरिषदेत स्पष्ट केले. ...
शुक्रवारी पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मेडिकलच्या काही भागात पाणी शिरले. विशेषत: ‘सेमी आयसीयू’ म्हणून असलेल्या वॉर्ड क्र. २५ मध्ये पावसाचे पाणी जमा झाल्याने खळबळ उडाली. येथील गंभीर रुग्णांना तातडीने वॉर्ड क्र. २७ मध्ये हलविण्यात आले. ...
हवामान खात्याने ७ सप्टेंबरला नागपुरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने ७ सप्टेंबरला नागपुरात होणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा पुढे ढकलल्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी दिली. ...