महात्मा फुले भाजी बाजार अर्थात कॉटन मार्केटमध्ये बुधवारी मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांनी बाजाराच्या भिंतीलगत गोळा केलेला कचरा जाळल्याने आग लागली. आगीत १८ दुकाने पूर्णपणे जळाली तर ६ दुकाने क्षतिग्रस्त झाली. आगीत २.५० कोटींचे नुकसान झाल्याचे आकलन मनपाच्या ...
श्री अनुप पब्लिसीटीचे संस्थापक नवलकिशोर राठी (६७) यांचे शुक्रवारी निधन झाले. ते निकीता मीडिया सर्व्हिसेस आणि आर. के. अॅडव्हटायजर्सचेही संस्थापक होते. ...
लॉकडाऊननंतर तब्बल दोन महिन्यानंतर गेल्या काही दिवसापासून घरगुती विमान सेवा सुरू झाली. गुरुवारी चार विमाने नागपुरात आली. या विमानांनी १९६ प्रवासी रवाना झाले तर नागपुरात आलेल्या ३७८ प्रवाशांना होम क्वारंन्टाईन करण्यात आले. ...
महापालिकेच्या धंतोली झोनमधील प्रभाग क्रमांक ३३ मधील हावरापेठ व प्रभाग १७ मधील हुडको एसटी क्वॉर्टर या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये या करिता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने व सुरक्षेसाठी हा परिस ...
वेगवेगळी थाप मारून सायबर गुन्हेगार अनेकांच्या खात्यातील रक्कम लांबवत आहेत. नागपुरात अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटनांमध्ये सारखी वाढ होत आहे. गेल्या दोन आठवड्यात अशा प्रकारच्या शहरात पंधरा घटना घडल्या असताना आता आणखी बुधवारी दोन घटना उघडकीस आल्या आहेत ...
कोविड १९ च्या संकटात घरातून बाहेर पडताना मास्क वापरण्यावर भर देण्यासाठी नागपूर पोलिसांनी १९९८ मधील शाहरुख खानने भूमिका केलेल्या ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटातील एका दृश्याचा वापर करून मिम पोस्ट केले आहे. त्यास सोशल मीडियावर खूप पसंती मिळत आहे. ...
लॉकडाऊनमुळे अनेक शाळांनी ऑनलाईन वर्ग घेण्याची तयारी केली आहे. तर अनेकांचे वर्ग सुरूदेखील झाले आहेत. मात्र यामुळे अनेक विद्यार्थ्यांना व कुटुंबीयांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणप्रणाली नको अश ...
अनेकांनी यावर्षी ठरलेले मुहूर्ताचे लग्न रद्द केले किंवा पुढे ढकलले. काहींनी मात्र ठरलेली तारीख टाळण्याऐवजी असलेल्या परिस्थितीत अत्यल्प लोकांच्या उपस्थितीत लग्नकार्य उरकवून घेतले. हो पण थाटामाटात लग्न करण्याचा मोह त्यांना टाळावा लागला. अशाच पद्धतीने श ...
इंदोरा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा महात्मा जोतिबा फुले यांच्या नावाने समाजभवन बांधण्याकरिता नझुलची जमीन मिळावी यासाठी अॅड. प्रियदर्शनी वानखेडे यांनी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्यावर न्यायालयाने राज्य सरकारला समन्स बजावून ...