शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बॉलिवूड अभिनेता आमीर खान आणि मुंबई फर्स्ट या स्वयंसेवी संस्थेच्याविरोधात निवडणूक आयोगात आचारसंहिताभंगाची तक्रार दाखल केली आहे. ...
अनेकांच्या राजकीय भवितव्याचा निकाल देणाऱ्या आणि राज्यातील जनतेचा कौल सांगणा-या १० महानगरपालिका, ११ जिल्हा परिषदा आणि ११८ पंचायत समित्यांसाठी मतदान सुरू झाले. ...
जिल्हा परिषदेच्या ७५ गटासाठी व १५0 गणासाठी मंगळवार सकाळी साडेसात पासून मतदानाला सुरूवात होवून दुपारी दिड वाजेपर्र्यत ३९.६८ टक्के शांततेत मतदान झाले. ...
फेब्रुवारी महिना उजाळल्यानंतर जिल्हाभरात पाणी टंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे. सद्यस्थितीला जिल्ह्यातील १७८ गावांमध्ये पाणी टंचाई जाणवत असून त्यापैकी ६ गावांमध्ये तीन टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा ...