येत्या २५ आॅगस्टपासून गणेश उत्सवाला सुरुवात होत असून त्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांसह घरोघरी तयारी सुरू झाली आहे, सोबतच मनपा प्रशासनानेसुद्धा कंबर कसली आहे. ...
तीन आठवड्यांपासून दडी मारून बसलेल्या पावसाचे हवामान खात्याच्या अंदाजानुसार अखेर शनिवारी राज्यात पुनरागमन झाले. विदर्भात नागपूरसह भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. ...
सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य टिळक की भाऊसाहेब रंगारी, यावरुन पुण्यात सुरू असलेला हा वाद म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. ...
पुरूषाला गर्भाशय असल्याचे निदान शहरातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने केल्याने एका ३३ वर्षीय तरुणाला मानसिक तणावाला सामोरे जावे लागले. रुग्णालयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे त्याने सांगितले. ...
कृषी संशोधन करणा-या संस्थांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. मागील तीन वर्षात दुर्दैवाने ते होत नाही. यापूर्वी संशोधनासाठी ५० हजार कोटी रूपयांची तरतूद केली जायची. आता ती २० हजार कोटींवर आणली आहे. ...
राज्यात पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. शेतक-यांची दुबार पेरणी वाया गेली आहे. कर्जमाफीच्या घोषणेनंतर किमान दहा शेतक-यांची तरी कर्जमाफी झाली का ते सरकाने जाहीर करावे ...
१ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा नंतर मृत्यू झालेल्या सर्व राज्य शासकीय, निमशासकीय आणि अनुदानित संस्थांमधील शिक्षक, कर्मचारी, अधिकाºयांसाठी जुनी पेंशन योजना लागू करावी, ...
मुंबई : काँग्रेसचे नेते नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशावरुन दोन्ही पक्षांत चर्चेला ऊत आलेला असताना त्यांच्यासोबत किती आमदार येणार याची आधी खात्री करा, अशी अट भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी घातल्यामुळे राणेंचा पक्षप्रवेश बिकट बनला आहे. जे आमदार राणेंस ...