वडिलांच्या छातीत दुखू लागले. त्यांंना लोणबेहळच्या आरोग्य केंद्रात नेण्यात आले. परंतु तेथे केवळ परिचारिकाच. अशा स्थितीत मुलाने त्यांच्यासह दुचाकीवरून आर्णी गाठण्याचा निर्णय घेतला. ...
राज्यात २०१५ साली महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाची स्थापना करण्यात आल्यानंतर ३२० निसर्ग पर्यटनाची निवड करण्यात आली असून, त्यापैकी ११६ स्थळांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. ...
कोल्हापूर : सत्तेत रहायचे आणि विरोधही करायचा, अशा दोन्ही भूमिका घेता येणार नाहीत, असा इशारा देतानाच सत्तेत राहायचे की नाही याचा निर्णय शिवसेनेने एकदाचा घेऊन टाकावा ...
सत्तारूढ पक्षाने निवडणुकीपुर्वी दिलेली आणि आता विसर पडलेल्या आश्वासनांबाबत त्यांना आठवण करून देताना ‘मारूती कांबळेचं काय झालं’ प्रश्न आम्ही नेहमी विचारतो. सामना चित्रपटात शेवटी या प्रश्नाचे उत्तर मिळते. ...
नगराध्यक्ष नलिनी प्रकाश भारसाकळे यांच्या घरकामावरील गडी सुधाकर हातेकर याचा पालिका कामात हस्तक्षेप वाढला. यामुळे त्रस्त झालेल्या भाजपा गटनेत्यांनी पोलिसात मंगळवारी तक्रार केल्याने शहरात राजकीय भूकंप आला आहे. ...
मेलघाटातील शंभर आदिवासी विद्यार्थ्यांना अमरावतीच्या लोटस इंग्लिश स्कूलमधून अन्य जिल्ह्यात स्थानांतरित करण्याच्या प्रस्तावाला पालकांनी विरोध दर्शविला आहे. ...