महिला पोलीस कॉन्स्टेबल सुभद्रा पवार हिच्या आत्महत्येप्रकरणी तब्बल २२ दिवसांच्या चौकशीनंतर यातील सह आरोपी मुंबई पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल अमोल फापाळे याला अखेर कळवा पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. ...
नवरात्रोत्सवादरम्यान वर्धेत होणारे अन्नदान एक विशेष महत्त्व प्राप्त करून आहे. त्याची सर्वत्र चर्चा आहे. या अन्नदानादरम्यान मात्र शहरातील रस्त्यावर होत असलेला कचरा पर्यावरणाकरिता धोक्याचा असून त्याच्या व्यवस्थापनाकडे कोणाचेही लक्ष नाही. ...
गावातून सोनेगाव (बाई) कडे जाणाºया मार्गाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. परिणामी, शेतकºयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वायगाव ते सोनेगाव रस्त्याची मागील कित्येक वर्षांपासून दुरूस्ती करण्यात आलेली नाही. ...
प्रत्येकाच्या पायाखाली काटे येत असतात. काट्याला घाबरू नका. काट्याला वेदना नसतात. पाय घट्ट करा व पुढे वाटचाल करा. येणारा दिवस तुमचाच असेल. मी जगले आणि तुम्हीही जगा. ...
मान्सूनने आपला परतीचा प्रवास सुरू केला असून, विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यातील ८ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा २० टक्क्यांहून कमी पाऊस झाला असून, त्या ठिकाणी पुढील काळात पाणीसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे. ...
तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींमध्ये गुरूवारपासून निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. बुधवारी ३ वाजतानंतर रिंगणातील सर्व उमेदवारांना चिन्हाचे वाटप करण्यात आले आणि गुरूवारपासून प्रचाराची रणधुमाळी १९ गावांमध्ये सुरू झाली. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऐतिहासिक शस्त्रपूजन व विजयादशमी सोहळ्यासाठी स्वयंसेवकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. शनिवारी रेशीमबाग मैदान येथे सकाळी ७.४० वाजता आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जालंधर येथील श्री गुरू रव ...
प्रख्यात संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर तथा त्यांच्या कन्या राधा मंगेशकर यांच्याद्वारे गत ५० वर्षांपासून जगभर पसरलेल्या मराठी श्रेत्यांच्या मनावर अविट छाप ठेऊन असलेल्या ‘भावसरगम’ या कार्यक्रमाने वणीकर श्रोते मंत्रमुग्ध झालेत. ...