शिवसेनेने स्वाभिमान गमावला आहे. ते सत्तेसाठी लाचार झाले आहेत. ‘जो गरजते वो कभी बरसते नही’ हे शिवसेनेने ‘करून दाखवलं’. असे टीकास्त्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोडले आहे. ...
भारताचे संविधान हे कुणीही बदलू शकत नाही. तसा विचार करणे म्हणजे देशद्रोह ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (30 सप्टेंबर ) येथे केले. ...
नाशिक : वैयक्तिक मुलाखतीच्या बहाण्याने पंचवीस वर्षीय तरुणीस कुसुमाग्रज स्मारकातील (प्रतिष्ठान) कक्षामध्ये बोलावून घेत तिचा विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी (दि़२९) रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास घडली़सिडकोच्या श्रीरामनगर परिसरातील पीडित युवतीने सरक ...
इंदिरानगर : वडाळा गाव परिसरात झोपलेल्या कुटुंबियांच्या घरात बळजबरीने घुसून संशयित उज्जेफ रऊफ शेख (२०,रा़वडाळागाव,नाशिक) याने पाच वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी (दि़२९) मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घड ...
मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यापेक्षा आज जास्त समाधानी आहे, असे महिला बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यात म्हटले. सावरगावातील सभेला मिळालेला प्रतिसाद पाहून त्यांनी हे विधान केले. ...
एल्फिन्स्टन रोड दुर्घटनेतील रेल्वे प्रवाशांना उपचारासाठी परळच्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या वेळी मृत आणि जखमींच्या नातेवाइकांना मदत करण्याऐवजी स्थानिक राजकीय कार्यकर्ते आणि नेत्यांनी रुग्णालय परिसरात स्टंटबाजी केली. ...