राष्टÑीय मुस्लीम मोर्चा आणि मायनॉरिटी ग्रुपच्या वतीने बॅरि. खोब्रागडे सभागृहात मुस्लीम समाज उत्साहात पार पडले. या संमेलनात सामाजिक न्याय व बंधुतेवर विचारमंथन करण्यात आले. ...
गेल्या अनेक वर्षापासून व पुरातन काळापासून बंद असलेला भुयारी रस्त्याचा शोध लावण्यात जिवती वनविभागाला यश मिळाले मात्र, भुयारी रस्त्याकडे पुरातत्त्व विभागाने लक्ष दिले नाही. ...
बावनथडी प्रकल्पामुळे बेघर झालेल्या कमकासूरचे रामपुर नजीक पुनर्वसन करण्यात आले. मात्र तिथे कोणतीही सुविधा मिळाल्या नसल्याने ग्रामस्थांनी पुनर्वसन गाव सोडून स्वगावी परतले. ...
यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकाच्या फवारणीमुळे शेतकºयांच्या झालेल्या मृत्यू प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करून दोषींविरूद्ध कारवाई करण्याची मागणी खासदार नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे. ...
मोहाडी पोलीस स्टेशन अंतर्गत सितेपार झंझाड येथील रहिवासी शिला मेश्राम ही शेतात काम करीत असताना सापाने दंश केला. त्यामुळे तिला सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता आणण्यात आले. ...
जुलै महिन्यामध्ये लावलेल्या वृक्षांची पाहणी करण्याकरिता जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी अर्जुनी-मोरगाव परिक्षेत्रातील मिश्र रोपवन झरपडा व मध्यवर्ती रोपवाटिका मालकनपूर येथे भेट दिली. ...
अव्वल कारकून व पुरवठा निरीक्षकांची पदे सरळसेवेने भरल्यास महसूलच्या अव्वल कारकून संवर्गातील कर्मचाºयांवर अन्याय होणार आहे. पदे पदानवत होण्याची भीती आहे. ...
हातून कळत न कळत झालेल्या चुकांचे शिक्षेच्या रुपात प्रायश्चित भोगणाºया बंदीजणांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी येथील मध्यवर्ती कारागृहात बंदीजण विविध साहित्य, वस्तू तयार करीत आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यासह विदर्भात शिफारशी नसलेल्या कीटकनाशकांची कृषी सेवा केंद्रात सर्रास विक्री होत आहे. अतीजहाल कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होऊन ३५ शेतकºयांना नाहक जीव गमवावे लागले. त्यामुळे या कीटकनाशकांच्या विक्रीवर बंदी घा ...