मुंबईसह विदर्भातील काही भागात मंगळवारी परतीच्या पाऊस झाला. ठाणे जिल्ह्यातील लोकमान्यनगर येथील एअर फोर्सच्या फायरिंग रेंजच्या परिसरात वीज पडून सीआयएसएफचे तीन जवान मृत्युमुखी पडले. ...
कागदोपत्री मान्यतेच्या जोरावर एस.टी. कामगार संघटना गैरफायदा घेत असेल, तर परिवहनमंत्र्यांनी इतर संघटनांसोबत चर्चा करावी, अशी एकमुखी मागणी कृती समितीने सोमवारी परिवहनमंत्र्यांना केली आहे. ...
‘फिफा’ सामन्यांच्या निमित्ताने नवी मुंबईचा नावलौकिक जागतिक स्तरावर होऊ लागला आहे. डॉ. डी. वाय. पाटील स्टेडिअम सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरू लागले आहे. ...
रायगड जिल्हा न्यायालयाने १८ आॅगस्ट २०१६ रोजी दिलेल्या निकालानुसार रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने येथील डीकेई ट्रस्टच्या चिंतामणराव केळकर विद्यालयास देणे बंधनकारक ...
काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहिसर चेकनाक्याजवळ असलेल्या सिंगापूर इंटरनॅशनल शाळेत शिकणारा १७ वर्षाच्या विद्यार्थ्याचा वर्गातच आकस्मिक मृत्यू झाला. ...
तासाभरात १० किंवा १२ फोन आले तर माणसाचं डोक ठणठणतं. पुढच्या तासात जर फोनचे असेच वाजणे सुरू राहिले तर माणूस अस्वस्थ होतो अन् फोनची घंटी त्याच क्रमाने आणि त्याच संख्येत दिवसभर खणखणत असेल तर डोक फोडाव की फोन फेकून फोडून टाकावा,.... ...
‘सावधान... घराबाहेर निघू नका, वाघिण फिरत आहे...। नागपूरपासून ४० किलोमीटर दूर कोंढाळीच्या आसपासच्या गावांमध्ये वनकर्मचाºयांद्वारे लाऊडस्पीकरवर अशाप्रकारच्या सूचना दिल्या जात आहेत. ...