पंतप्रधान बेटी बचाओ योजनेंतर्गत प्रत्येक महिलेच्या बँक खात्यात दोन लाख रुपये अनुदान जमा करण्याच्या नावाखाली गोरगरिबांची फसवणूक करण्याचे कटकारस्थान भाजपचेच आहे,..... ...
माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध करीत शुक्रवारी जिल्हा परिषदेत कामबंद आंदोलन करण्यात आले. यात कर्मचारी संघटनांसह राजपत्रिक अधिकारीही सहभागी झाले होते. ...
रुक्मिणीचे माहेर असलेल्या श्री क्षेत्र कौंडण्यापुरात रविवारी शासकीय महापूजा होणार आहे. त्यापूर्वी शनिवार, ४ नोव्हेंबरला कुºहा रिंगण सोहळा रंगणार आहे. ...
कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी आहे; परंतु, त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. प्रदूषणाचे एक कारण असलेल्या या प्रकाराला आळा घालण्यासाठी वर्धा नगर पालिकेच्या विशेष पथकाने.... ...
सुरू असलेल्या भारनियमनाचा चांगलाच आर्थिक फटका शेतकºयांना सहन करावा लागत आहे. भारनियमनामुळे वेळीच पिकांना पाणी देता येत नसून शेतातील उभी पिके माना टाकत आहेत. ...
राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवार अभियानाचे दृष्य परिणाम जिल्ह्यात दिसून येत आहेत. वर्धा जिल्ह्यात गत तीन वर्षात जलयुक्त शिवारमध्ये ५६४ गावाची निवड करण्यात आली. ...