अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत फेसबुकवर फेक न्यूजचा प्रसार-प्रचार मोठ्या प्रमाणात झाला होता. त्यानंतर याबाबत ठोस पाऊले उचलून अफवांयुक्त वृत्तांना आळा घालण्यासाठी फेसबुकने नवीन टुल नुकतेच सादर केले आहे. यासाठी गुगलनेही फेसबुकला साध दिली आहे. ...
रामोजी ‘फिल्म सिटी’ मध्ये फक्त चित्रपटांचीच निर्मिती होत नसून, हे एक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध होेत आहे. दक्षिण भारतातील हैदराबादमध्ये ही सुंदर फिल्म सिटी असून, सुमारे १५ हजार एकरात उभारली आहे. ...
गुडघ्यामधील वंगण कमी झाल्याने महिला असो की पुरुष प्रत्येकाला गुडघेदुखीचा त्रास सतावतोच. विशेषत: वृद्धावस्थेत हाडांमधील वंगण आणि शरीरातला फॉस्फरस नावाचे तत्त्व कमी होते. ...
स्मार्टफोन घेताना विशेषत: मोठा स्क्रीन, चांगले रिझुल्युशन, पिक्चर क्वॉलिटी तसेच स्क्रीनच्या ग्लासचा टिकाऊपणा आदी घटक आवर्जून पाहिले जातात. त्या अनुषंगाने स्मार्टफोन, टॅब्लेटच्या स्क्रीनमध्येही नवीन तंत्रज्ञानावर आधारित बदल होत असून, स्क्रीन ग्लास अधि ...
एका संशोधनानुसार काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड आणि मनुके खाल्ल्याने अनेक आजारांना दूर ठेवता येऊ शकते, असे निष्पन्न झाले आहे. रोज २० ग्रॅम सुकामेवा खाल्ला तर ह्रदयरोग, कर्करोग आणि इतर असाध्य रोगांचा धोका कमी होतो. ...
बलदत्या जीवनशैलीमुळे व्यायामाचा अभाव आणि फास्ट फूडची क्रेझ यामुळे भेडसावणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे लठ्ठपणा. त्यामुळे मधुमेह, रक्तदाब आदी आजारांना सामोरे जावे लागते. खालील माहितीच्या आधारे आपण निश्चितच लठ्ठपणा कमी करु शकतात. ...
चेहऱ्याचे सौंदर्य खुलविण्यासाठी आयब्रोची खूप महत्त्वाची भूमिका असते. बऱ्याचदा चेहऱ्याच्या आकारानुसार आयब्रो केला जात नाही. आयब्रो जर व्यवस्थित बनविला नसेल चेहऱ्याचा टवटवीतपणा जाऊन आपल्या सौंदर्यात बाधा येते... ...
अनेक वर्षापासून ज्या कारची उत्सुकता होती, ती म्हणजे गुगलची ड्रायव्हरलेस कार म्हणजेच विनाचालक चालणारी कार पहिल्यांदाच जगासमोर सादर करण्यात आली असून ‘वेमो’ ही कंपनी येत्या कालावधीत या कारचे विविध मॉडेल्स मार्केटमध्ये लॉन्च करणार आहे. ...
पाणी म्हणजे जीवन, हे आपल्याला माहितच आहे. प्रत्येक मनुष्याच्या आरोग्याचे रहस्य पाण्यात लपलेले आहे. मात्र बºयाचदा उन्हाळ्यात आणि इतर वेळेतही अती थंड पाणी पिले जाते. ...