संपूर्ण भारतामध्ये डेंग्यूने धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये ऑक्टोबर महिन्यात फक्त 6 दिवसांत आतापर्यंत 169 नवीन रूग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
२००५ साली हरिकेन वादळ आलेल्या लोकांच्या मानसिक तक्रारींमध्ये इतर सुरक्षित जागी राहाणाऱ्या लोकांच्या तक्रारींपेक्षा ४ टक्क्यांनी वाढ झाली होती. तसेच ३० अंशांपेक्षा तापमान वाढल्यानंतर मानसिक आरोग्य बिघडण्याच्या संख्येत १ टक्क्यांनी वाढ झाल्याचेही दिसू ...
बदलती जीवनशैली आणि वातावरणामुळे त्वचेच्या अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. यामध्ये तुम्ही पिकनिकचा प्लॅन करत असाल आणि कॅज्युअल लूक करण्याच्या विचारात असाल. ...
जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो तेव्हा त्या व्यक्तीची प्रत्येक गोष्ट आपल्याला आवडायला लागते. सिंगल असो वा कमिटेड प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक ना एक क्रश असतोच. ...
नवरात्रीच्या उत्सवाला सुरूवात होणार असून त्याचसोबत नवरात्रीच्या उपवासांनाही सुरुवात होणार आहे. मानाच्या शुद्धीकरणासाठी आणि देवीची उर्जा प्राप्त करण्यासाठी अनेकजण 9 दिवस देवीची उपासना, आराधना करतात. ...
योग्य वेळेवर भूक लागणे ही एक हेल्दी बॉडी आणि पचनक्रियेचे संकेत आहेत. पण काय तुम्हाला दिवसातून अनेकदा भूक लागते? किंवा तुमच्या सततच्या खाण्यामुळे तुम्हाला मित्र बकासुर म्हणायला लागले आहेत? ...