परीक्षेपूर्वी परीक्षार्थ्यांची तपासणी सुरू असताना तरुणीच्या जिन्स पॅन्टच्या खिशात आणि कपड्यांवर उत्तरांच्या चिठ्ठ्या चिटकवल्याचे भरारी पथकाच्या निदर्शनास आले. ...
Nagpur : सन २०२३ ला कोल्हापूर, लातूर आणि उमरेड येथील तीन वेगवेगळ्या तज्ज्ञ शिक्षकांनी बारावी रसायनशास्त्राचा पेपर सेट केला होता. सेट केलेला हा पेपर मार्च आणि ऑक्टोबर २०२३ या परीक्षेला आला नाही. ...
Interesting Facts : अनेकदा लोकांच्या मनात असा प्रश्न पडतो की, एखादी व्यक्ती पाण्याशिवाय किती दिवस जिवंत राहू शकते. चला जाणून घेऊ या प्रश्नाचं उत्तर... ...
आखातातील युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, त्याचा थेट परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या दरावर होत आहे. सोयाबीन, सूर्यफूल, मका आणि पाम तेलाची आयात मोठ्या प्रमाणात घटल्याने किमतीत १० ते १२ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. ...
उन्हाळ्याचा वाढू लागल्याने तडाखा रसवंतीसाठी उसाच्या मागणीत वाढ झाली आहे. याचा थेट फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होत असून, येथील ३१०२ वाणाचा ऊस गुजरात, राजस्थान, आंध्र प्रदेश आणि कोलकातापर्यंत पोहोचला आहे. ...