घरातील सर्व दिवे लावले की, आज काय दिवाळी आहे, असे हमखास विचारले जाते. बिल केवढे येईल, तुम्हाला काय त्याचे, असे घरातील वडीलधारी मंडळी म्हणतात. पण, भविष्यात सौरऊर्जेचा ...
दे शात कायद्याचे राज्य आहे आणि कायद्याचा वापर करणे हा सरकार आणि त्याची पोलीस यंत्रणा यांचा अधिकार आहे. तो आपल्या हाती घेणारी माणसे कायद्याचे राज्यच विस्कळीत ...
रिझर्व बँकेचे गव्हर्नर, रघुराम राजन सप्टेंबरमध्ये पायउतार होत आहेत. त्यांच्या अशा जाण्याच्या प्रक्रियेबाबत सामान्य भारतीय खूष नाहीत. बहुतेकांची सहानुभूती राजन साहेबांसोबत आहे. ...
काही नेत्यांचा विकासाच्या विरोधाचा अनुभव मोठा आहे. नागपूर-मुंबई सुपर एक्स्प्रेस कम्युनिकेशन वे हा प्रगतीचा साडेसातशे किलोमीटरचा जम्बो मार्ग येऊ घातला असतानाही ते हेच करीत आहेत ...
कोकणातील महाडजवळच्या सावित्री नदीवरील जुना पूल कोसळून, त्यामध्ये बस बुडून झालेल्या अपघातामध्ये महाराष्ट्रात हाहाकार माजला आहे! या अपघातात दगावलेले प्रवासी ...
सैन्यातील जवानांना शत्रू आणि निसर्ग अशा दोन्हींशी लढाया लढाव्या लागतात. सियाचीन ग्लेशियर सारख्या सरासरी २२ हजार फुट उंचावर आॅक्सीजनचे प्रमाण कमी असेत. येथे बर्फाचे कडे ...
बॅडमिंटन महिला एकेरी स्पर्धेतच्या उपउपांत्यपूर्व फेरीत भारताच्या पी. व्ही. सिंधूने चीनच्या ताई जू यिंगवर २१-१३, २१-१५ अशी मात करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. ...
कोकण मार्गावर सुरू करण्यात आलेल्या एसी डबल डेकर ट्रेनची वेळ प्रवाशांसाठी गैरसोयीची ठरत आहे. त्यामुळे या ट्रेनला कमी प्रतिसाद मिळत असल्याचा अंदाज बांधत मुंबईतून ...
मुंबई शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना विद्युत पुरवठा करणारे बेस्ट प्रशासन अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ यंत्रणेसह गणेशोत्सवासाठी सज्ज झाले आहे. ...
गणेशोत्सवकाळात कोकणात जाताना वाहतूककोंडी झाल्यास प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी तात्पुरते प्रसाधनगृह उभारण्याचा विचार ...