आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर मागील काही दिवसांपासून वरोरा शहरात शंभर रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणल्या जात असल्याची माहिती आहे. ...
सिन्नर: यावर्षी पर्जन्यमान चांगले झाल्याने विहिरींना पाणी आहे. मात्र वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे अशक्य होत आहे. ...
गटारगंगेचे रूप पालटण्यासाठी महत्त्वाकांक्षी एक हजार कोटी रुपयांच्या नदी सुधारणा (जायका) प्रकल्पाला मंजुरी मिळून एक वर्ष उलटले, तरी अद्याप त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही ...