Vidarbha Heat Wave Update : विदर्भात उष्णतेचा कहर दिवसेंदिवस तीव्र होत असून अमरावती आणि वर्धा जिल्हे देशातील सर्वाधिक तापमान नोंदवणाऱ्या शहरांमध्ये अव्वल ठरले आहेत. ४४ अंशांच्या पुढे गेलेले तापमान, वाढता उकाडा आणि ‘हीट वेव्ह’चा इशारा यामुळे नागरिक है ...
Mumbai News: शेतकऱ्यांचा अपेक्षित प्रतिसाद मिळू न शकल्याने समृद्धी महामार्गालगत नवनगरे विकसित करण्याचा विचार महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने रद्द केला आहे. त्याऐवजी आता समृद्धी महामार्गाच्या १५ इंटरचेंजच्या भागात विकास केंद्रे साकारली जाणार आ ...
Mumbai News: भाजप गेली दहा वर्ष पक्ष फोडत होता. आमदार, खासदार फोडत होता. राजकीय घरांमध्ये फूट पाडत होता. जाती-धर्माच्या नावाखाली माथी भडकवत होता. पण आता देशात दोन गट पाडण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. ...
Dombivli News: ठाण्याहून आसनगावच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये महिलांमध्ये हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली. संध्याकाळी सातच्या सुमारास ठाणे ते डोंबिवली रेल्वे स्थानकादरम्यान प्रवासात हा प्रकार घडला. ...
Mumbai News: मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी मंत्रालयात उसळणाऱ्या कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या गर्दीवर अखेर मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी कडक निर्बंध लादत मंत्र्यांसोबत येणाऱ्या गर्दीला एक प्रकारे चाप लावला आहे. ...
Women's Reservation: गेले काही दिवस चर्चेचा विषय ठरलेले महिला आरक्षणाशी संबंधित संविधान (१३१वी दुरुस्ती) विधेयक केंद्र सरकारला लोकसभेत शुक्रवारी मंजूर करून घेता आले नाही. २१ तासांच्या चर्चेनंतर या विधेयकावर झालेल्या मतदानात बाजूने २९८ व विरोधात २३० म ...