सेंद्रिय Organic Farming शेतीतून मिळणारे उत्पादन फारच कमी असल्याने परवडत नाही. त्यात जमिनीची ताकद पिकांनी खाऊन खाऊन संपल्याने रासायनिक खतांचा वापर केल्याशिवाय उत्पादन मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. ...
International News: दागिने खरेदीमध्ये आपण फसवले गेलो याची जाणीव झाल्याबरोबर चेरीश तडक अमेरिकेतून उठून भारतातील राजस्थानातील जयपूर येथे आली. तिथे तिने बनावट दागिना देऊन फसवणूक करण्याविरुद्धची तक्रार दाखल केली तेव्हा संपूर्ण जगाला चेरीशच्या फसवणुकीच्या ...
Food News: हरयाणा म्हटलं की, उंच धिप्पाड शरीरयष्टी आणि बोलण्यात आक्रमकता असणारे लोक डोळ्यांसमोर येतात. उत्तर-दक्षिणेतल्या काही प्रांतांएवढी हरयाणातल्या खाद्यसंस्कृतीबद्दल चर्चा फारशी ऐकायला मिळत नाही. ...
शेकडो मजूर व शेतकऱ्यांची खाती गावातील बँकेतच आहेत. सरकारी योजनांचा पैसा थेट त्यांच्या खात्यात येतो. त्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम अचानक गायब झाल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. ...
प्रधानमंत्री पीकविमा योजना खरीप हंगाम २०२३ मध्ये ६ लाख ७६ हजार ३११ शेतकऱ्यांनी ५ लाख २३ हजार १७७ हेक्टर पीक क्षेत्रासाठी पीकविमा भरला असून यापैकी १ लाख ९० हजार ४५८ शेतकऱ्यांच्या खात्यावर ११३ कोटी ८२ लाख रुपयांचा विमा निधी जमा झाला आहे. ...