बिलोली : तालुक्यातील गंजगाव स्थित शासकीय वाळू घाटांवर नियमबाह्य कार्यवाही केल्याचा ठपका औरंगाबाद खंडपीठाने ठेवल्यानंतर अडचणीत आलेल्या बिलोलीच्या तहसीलदारांची अवघ्या चार महिन्यातच बदली करण्यात आली ...
चामोर्शी तालुक्यातील रेगडी तलावाच्या कालव्याची माती खचली आहे. मात्र याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. कालवा खचला असल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. त्यामुळे सदर कालव्याची ...
परभणी: गंगाखेड तालुक्यातील हरंगुळ या गावाच्या पाणीपुरवठा योजनेच्या ९४ लाख ९ हजार ५०० रुपयांच्या अंदाजपत्रक व आराखड्यास शासनाने प्रशासकीय मंजुरी दिली आहे. ...
अहेरी उपविभागातील तालुक्यांमध्ये जाणाऱ्या रस्त्याची दूरवस्था झाली आहे. गेल्या कित्येक वर्षापासून या रस्त्यांचे बांधकाम दुरूस्ती झालेली नाही. तसेच अनेक नवीन रस्त्यांची कामे प्रलंबित आहेत. ...
यावर्षीच्या पावसाळ्यात निम्म्यापेक्षाही कमी पाऊस झाला आहे. परिणामी तलावांमध्ये ५० टक्क्यापेक्षाही कमी जलसाठा आहे. मागील १५ दिवसांपासून पावसाने कायमची दडी मारल्याने धानपिकाच्या ...