शासनाच्या नियमानुसार स्थानिक ग्रा़पं़ची ग्रामसभा स्वातंत्र्यदिनी सरपंच रवींद्र बरिये यांच्या अध्यक्षतेत पार पडली़ सभेत ग्रामस्थांनी गावातील विविध समस्यांबाबत नाराजी व्यक्त केली़ यावेळी ...
पावसाच्या दडीने शेतातील पीक मरनासन्न अवस्थेत आले आहे. अशात ओलिताची सोय असणाऱ्यांनी ओलीत करण्याचा प्रयत्न केला तर त्यांनाही इमरजन्सीच्या नावाखाली होत असलेल्या भारनियमनाचा ...
तालुक्यातील ठाणेगाव ग्रामपंचायत मधील दोन संगणकाची संशयास्पदरीत्या चोरी झाली होती. या चोरीचा शोध लावण्यात स्थानिक पोलिसांना यश आले असून गावातीलच दोघांना अटक करण्यात आली आहे. ...
येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या बेबंदशाहीने परिसरातील रुग्णांची फारच गैरसोय होत आहे. त्यामुळे या रुग्णालयाबद्दलच्या तक्रारी वाढत आहेत. प्रशासनाने मुजोर कर्मचाऱ्यांना वेळीच ...
शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे सर्वांगिण विकास साधण्याच्या उद्देशाने शाळेत शिक्षकांच्या पुरेशा संख्येसह इतर सुविधा असणे शासनाने आवश्यक केले आहे. परंतु रावणवाडी जि.प. शाळेत वर्ग ...
शाळेतून घरी परत जात असताना दोन विद्यार्थ्यांच्या सायकलींना मागून मोटारसायकलने धडक दिल्यामुळे दोन्ही विद्यार्थी व बाईकस्वार जखमी झाले. हा अपघात कावराबांध ते गोवारीटोलादरम्यान ...
आपल्या घरी फेरीवाले आले तर जरा त्यांच्यावर करडी नजर ठेवा. कारण त्यांच्यातील एखादा घरफोडी करणाऱ्या टोळीतील सदस्य असू शकतो. फेरीवाल्याचे सोंग घेवून येणारे लोक घरफोडी करणाऱ्या ...
शहरातील वसंतनगरात शनिवारी (दि.१६) आढळून आलेल्या हत्तीरोगाच्या संशयित रूग्णामुळे शहरवासी आता सुरक्षित नसल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असतानाही येथील हिवताप विभागाचा कारभार ...