प्रवास व व्यापार यांचे जागतिकीकरण, नियोजन नसलेले शहरीकरण तसेच पर्यावरणातील हवामानबदलासारखी आव्हाने यांचा साथरोगाच्या प्रसारावर खूप परिणाम होतो. त्यामुळेच डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लू, ...
विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा मंगळवारी होणार, अशी चर्चा असल्याने दिवसभर जिल्हा प्रशासनाचे लक्ष या घोषणेकडे लागले होते. नुसतेच लक्षच नव्हे तर निवडणुकीच्या तयारीचीही लगबग सुरू होती. ...
आयुष्यात ध्येय, लक्ष्य निश्चित करणे आवश्यक असते. ते साध्य करण्यासाठी प्रयत्नांची नितांत आवश्यकता असते. आपल्या ध्येयाशी प्रामणिक राहाल तर यशापर्यंत पोहचण्यासाठी आपल्याला कोणतीच अडचण ...
उस्मानाबाद : अबाल-वृध्दांचे लाडके दैवत श्री गणरायाला सोमवारी जिल्हाभरात उत्साहात निरोप देण्यात आला़ शहरासह ग्रामीण भागात काढण्यात आलेल्या मिरवणुकांमध्ये ...
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुंबईतील प्रेसिडेन्सी विभागात झालेल्या ११२ कोटी ५८ लाख रुपयांच्या घोटाळ्यावर पडदा टाकण्याची योजना (प्लॅन) ‘रामटेक’ येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत आखण्यात आली. ...
अमरावती महानगरपालिका महापौर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते संजय खोडके यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटच्या चरणजित कौर ऊर्फ रिना नंदा यांची सरशी झाली आहे. या निवडणुकीत काँग्रेसने ...
उस्मानाबाद : मागील आठ ते दहा दिवसांत झालेल्या पावसामुळे जिल्हाभरातील १७७ प्रकल्पांमध्ये पाणीसाठा झाला आहे. असे असले तरी आणखी प्रकल्पांच्या घशाला कोरड कायम आहे. ...