आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
कोट्यवधी रुपयांची वनसंपदा, वन्यप्राण्यांचा जीव सध्या दैवाच्या हवाली झाला आहे. वनाची रखवाली करणारे संपावर गेल्याने वनसंपदेचे संरक्षण करायला कुणी वालीच राहिला नसल्याचे दिसते. ...
दरवर्षी शिक्षक दिनी शिक्षकांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल निवडक शिक्षकांना राज्य व राष्ट्रीय स्तरावर आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो. त्यानंतर त्यांना पूर्वी जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षकांना एक ...
गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या.. एक लाडू फुटला... गणपत्ती बाप्पा उठला... असे म्हणत दहा दिवस घरोघरी विराजमान झालेल्या गणरायाचे अखेर शनिवारपासून विसर्जन करणे सुरू झाले. ...
दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली. गत ४८ तासांपासून सुरू असलेल्या या पावसामुळे जिल्ह्यातील सात जलाशय १०० टक्के भरले आहे. आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा धरणाचे १५ दार उघडण्यात आली. ...
शहरात अस्वच्छतेने कळस गाठला असून विविध आजाराचे प्रस्थ वाढले आहे. यात शहरात डेंग्यूसदृश रोगाने दोन बालकाचा मृत्यू झाला. असे असतानाही पालिका प्रशासन जागे झाले नाही. परिणामी पुन्हा ...
विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागातील रस्ते बांधकामासाठी राज्य शासनाने १ कोटी ७२ लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे. राज्य शासनाने या संदर्भात ३ सप्टेंबर रोजी आदेश काढले आहेत. ...
गोरेगाव तालुक्यात तापाने थैमान घातले असून स्थानिक ग्रामीण रुग्णालय रुग्णांनी हाऊसफुल्ल झाले आहे. त्यामुळे अवघ्या २० खाटांच्या या रुग्णालयात रुग्णांना जागा मिळेल तिथे आसरा घ्यावा लागत आहे. ...
आरोग्य विभागाच्या नाकर्तेपणामुळे तालुक्यातील नागरिक आरोग्य सुविधांपासून वंचित राहात आहेत. अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आरोग्य सेवेचे धिंडवडे निघत असून ...
गेल्या वर्षात झालेल्या अतीवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. त्यासाठी सरकारच्या वतीने त्यांना मदत जाहीर करण्यात आली होती. पण आता वर्ष लोटले तरीही आतापर्यंत कामठा ...
मागील १० दिवसांपासून विराजलेल्या गणरायाला निरोप देण्यासाठी गोंदियासह संपूर्ण जिल्ह्यात रविवारपासूनच विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या. जिल्ह्यात सार्वजनिक मंडळांसह हजारोंच्या संख्येत घरगुती ...