आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
तुमसर शहराची वाढ अत्यंत झपाट्याने होत असली तरी मूलभूत सोयी त्या वेगाने उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. नवीन तुमसर शहरामध्ये विनोबा नगर, श्रीराम नगर, दुर्गा नगर, इत्यादी नवीन वसाहती ...
दाराला कुलूप लावले किंवा लॉक लावले म्हणजे घर सुरक्षित राहील याची हमी सध्या ज्या संख्येने घरफोड्या होत आहेत. त्या बघता कुणीही देणार नही, तेव्हा लाखो रुपयाचे घर बांधताना दारावरील ...
गोसीखुर्द धरणाच्या जलग्रहन क्षेत्रात मागील ४८ तासापासून सतत पडत असलेल्या पावसामुळे धरणात येणाऱ्या प्रवाहात वाढ होवून जलस्तर वाढत असल्यामुळे काल रात्री १० वाजेपासून सोमवारी ...
एरव्ही अधिकारी कामाचे काय तेवढे बोला एवढं बोलतात. काम करून, नाही करून मोकळे होतात. परंतु मोहाडी तहसील कार्यालयात वेगळाच अनुभव दृष्टीस पडला. कुटुंबप्रमुखांना गमावलेल्या महिलांना ...
दहा दिवसांच्या अस्सीम भक्तीनंतर सोमवारला गमपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या... च्या जयघोषात गणरायाला उत्साहपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू ...
जिल्हा परिषद उपाध्यक्षांचे स्विय सहायक मनिष वाहाने कर्तव्यावर असताना जिल्हा परिषद महिला सदस्या हंसा खोब्रागडे यांनी शिविगाळ केली. घटनेची दोघांनीही परस्परांविरूध्द तक्रार दिली आहे. ...
राज्यात १५ आॅगस्ट २००७ पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरु करण्यात आली होती. सन २०१२-१३ या वर्षातील गावांचे नुकतेच मूल्यमापन झाले. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील १४ तालुक्यांतून ...
रोजगार हमी योजनेतून लावण्यात आलेली रोपे जगली, किती रोपे मृत झाली. नवीन रोपे लावता येणे शक्य आहे काय? याची तपासणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मागील तीन वर्षांतील ...