सामाजिक जागृती निर्माण करण्याकरिता आणि देह व्यापारास आळा घालण्याकरिता महिला व किशोरवयीन मुला-मुलींना जागृत करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन आदिवासी विकास प्रकल्प ...
जालना : जिल्ह्यात ग्रामपंचायतींअंतर्गत वृक्षलागवडींची संख्या फारच कमी असल्याने व सद्यस्थितीत पावसाचे प्रमाण समाधानकारक झाल्याने जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी प् ...
तालुक्यात शेती हाच एकमेव मुख्य व्यवसाय आहे. जलसिंचनाच्या सोईचा अभाव व निसर्गाच्या अवकृपेने दिवसेंदिवस धान उत्पादनात कमालीची घट येत आहे. यातून दरवर्षी गावात मंदीचे चक्र फिरत ...
‘शिक्षक दिना’निमित्त जिल्हा परिषदेच्या शाळांवर कार्यरत ११ शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. जिल्हा परिषद सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला जिल्हा ...
गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक गणेश मंडळांकडून केल्या जात असलेल्या रोषणाईसाठी आणि झगमगाटासाठी चक्क चोरीची वीज वापरली जात असल्याचे चार दिवसांपूर्वी ‘लोकमत’ने सचित्र वृत्तांत देऊन ...
भोकरदन : देशात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मातीपरीक्षण केंद्रांची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी रविवारी भोकरदन येथे पत्रकार परिषदेत दिली. ...