सन १९६० च्या सुमारास वैनगंगा नदीकाठावरून जुना ढिवरवाडा गावाला वनविभागाच्या जागेत पुनर्वसन करण्यात आले. मात्र अजुनही गावकऱ्यांकडे घर बांधलेल्या जागेचे मालकी हक्काचे पट्टे नाहीत. ...
राष्ट्रीय महामार्ग ठाणा (पे.पंप) टी पॉइंट येथे तैनात असलेल् या एका वाहतूक पोलिसाच्या दबंगशाहीने येथील प्रवाशी व वाहनधारकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर वाहतूक पोलिसाची बदली ...
येथील खरेदी विक्री असोशिएशन व लक्ष्मी राईस मिल असोसिएशनच्या माध्यमातून दोन ठिकाणी उन्हाळी आधारभूत धान खरेदी केंद्रे सुरू करण्यात आले होती. या दोन्ही आधारभूत धान खरेदी केंद्रांकडे शेतकऱ्यांचे ...
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. पावसाळ्याच्या दिवसात ३८ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. जिल्ह्यात ७ जणांचा डेंग्यूने तर एकाचा विषाणूजन्य आजाराने मृत्यू झाला ...
गौरी-गणपतीच्या सणाला पालेभाजी व फळभाज्यांना बाजारात चांगली मागणी असल्याने त्यांचे भाव वाढलेले असतात. यंदा पावसाने जोर कायम ठेवल्याने भाज्यांचे भाव गडगडले होते. ...
गेल्या दहा वर्षापासून डहाणू समुद्रकिना:यालगतच्या मच्छीमार पाडय़ाच्या वस्तीला प्रत्येक पावसाळ्यात तसेच समुद्राच्या भरतीच्या वेळेस जबरदस्त लाटांच्या सामना करावा लागत होता. ...