समाजात सलोखा, शांतता, बंधुता व एकता कायम राखणे हे भारतीय नागरिकांचे कर्तव्य असून भारतीय राज्यघटनेत सांगितलेल्या नागरिकांच्या कर्तव्याचे पालन सुध्दा जनतेने करावे. ...
करडी परिसरातील शेतकरी पाण्यासाठी अडचणीत असतांना मोहगाव व कान्हळगाव येथील विद्युत जनित्र बंद आहेत. अनेकदा लेखी व तोंडी माहिती देवूनही विभाग कुंभकर्णी झोपेत आहे. ...
शिक्षक दिनी शिक्षकांचा सत्कार व स्वयंशासन कार्यक्रम शाळांमधून राबविले जातात. परंतू काळ व वेळ बदलल्याने शिक्षकदिनी शिक्षकांना व्यस्त ठेवण्याचा एकमेव कार्यक्रम शासनाकडून राबविल्या जात आहे. ...
राज्यात सर्वत्र गुटखाबंदी असताना देखील इतर राज्यांच्या सीमेमधून अमरावतीत गुटख्याची तस्करी होते. अन्न व औषधी प्रशासनाने जिल्ह्यात केवळ एका वर्षात २२ लक्ष रूपयांचा गुटखा जप्त केला. ...