सध्या कीटकजन्य आजाराचा पारेषण काळ सुरू आहे. पावसाळ्यात डासांमुळे प्रसार होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असते. वातावरणातील बदल, अनियमित पाऊस, पाण्याचे दुर्भिक्ष, वाढते शहरीकरण, ...
जिल्ह्यात सर्वत्र आठवडाभरापूर्वी झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यात घोंगावत असलेल्या कोरड्या दुष्काळाने सावट टळले आहे. सर्वत्र शिवारांमध्ये पराटी सोयाबीन लागले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ...
पावसाने मारलेल्या दडीमुळे शेतकरी अडचणीत आला होता. अशात मघा नक्षत्रात पाऊस बसरला. यामुळे शेतकरऱ्यांना थोडा दिलासा मिळाला. यात पहिले मारलेली दडी व नंतर आलेला सततचा पाऊस यामुळे ...
औरंगाबाद : जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांतील निवडणुकीची तयारी म्हणून जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी सर्व निर्वाचन अधिकारी व सहायक निर्वाचन अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तपशीलवार मार्गदर्शन केले. ...
वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेत वाटण्यात आलेली सोनपापडी खाल्ल्याने नऊ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. या सर्व विद्यार्थ्यांपैकी तिघांना प्राथमिक उपचारानंतर सुटी देण्यात आली तर उर्वरित सहा ...
जिल्ह्यातील अनेक माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांमध्ये प्रशिक्षित पदवीधर शिक्षक हायस्कूल विभागात बढतीसाठी पात्र आहेत. त्यांना बढती न देता नवीन भरतीस परवानगी देत मान्यता देण्यात येत आहे. ...