जिल्ह्यात हलक्या जातीचे धानपीक निघू लागले आहे. मात्र पिकावर रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. सुरुवातीला कमी पावसामुळे शेतकऱ्यांचे धानपीक नष्ट होण्याच्या मार्गावर होते. ...
सडक/अर्जनी तालुक्यातील सलंगटोल्याचे आदिवासी स्वातंत्र्याच्या ६५ वर्षानंतरही रस्त्याअभावी हलाकीचे जीवन जगत आहेत. त्यांना गावाबाहेर जाण्यासाठी हक्काचा मार्ग नसल्यामुळे आजही ...
गोंदियाच्या सिव्हील लाईन येथील इंगळे चौकातील स्वस्त धान्य दुकान क्रं. ४८ मधील रेशन काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असताना गोंदिया पोलिसांनी ३०० किलो रेशन जप्त केला आहे. ...
जिल्ह्यातील अर्जुनी/मोरगाव, तिरोडा व आमगाव या चार विधानसभातील मतदारांसाठी १२३० मतदान केंद्र आहेत. मात्र यापैकी २० केंद्र संवेदनशील असून त्याठिकाणी बोगस मतदान व मतदारांना दमदाटी देण्याचा ...
जिवती तालुक्यातील माणिकगड पहाडावरील जंगल परिसरातून गारगोट्या गोळा करून तस्करी केली जात असल्याची माहिती आहे. सदर गारगोट्या जयपूर, औरंगाबाद आदी मोठ्या शहरांमध्ये नेल्या जात आहे. ...
१९९५ च्या निवडणुकीत जिल्ह्यातील तिनही विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक ४० उमेदवारांनी निवडणूक लढविली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत रंगत आली होती. त्यानंतर १९९९ मध्ये पार ...
देसाईगंज तालुक्यातील विसोरा ते शंकरपूर दरम्यान दोन किमी अंतर असलेल्या रस्त्याची मागील अनेक दिवसांपासून दुर्दशा झाली आहे. या रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी अनेकदा गावकऱ्यांनी ...