आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने पोलीस ठाण्यांच्या आधुनिकीकरणासाठी मोठ्या प्रमाणात तरतुदी करुन पोलीस कर्मचाऱ्यांची हिंमत वाढविली आहे. याचा प्रत्यय केशोरी येथे अल्पावधीतच ...
आमगाव विभानसभेची धुरा मतदारांनी पुन्हा एकदा भाजपच्या हाती दिली आहे. नवख्या असलेल्या संजय पुराम यांच्यावर मतदारांनी विश्वास टाकला आहे. परंतु बहुजन समाज पक्षातून सुरूवात करून ...
भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील प्रमुख उद्योगांपैकी एक असलेला बिडी उद्योग पुर्णत: मोडकळीस आला असून, या व्यवसायात गुंतलेल्या हजारो बिडी मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. ...
सालेकसा-आमगाव आणि लांजी (म.प्र.) या तिन्ही तालुक्यांच्या एकत्रित टोकावर असलेला साकरीटोला घाट हा उत्तरवाहिनी वाघ नदीच्या किनाऱ्यावर असून तिन्ही तालुक्यातील लोकांसाठी मिनी प्रयागराज ...
दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या मुरदाडा येथील भरत हलकामसिंह बसोने (३५) यांचा मृतदेह सोमवारी (दि.३) लोधीटोला शिवारातील ११ के.व्ही. विद्युत खांबाला दोराने बांधलेल्या ...
नवेगावबांध या पर्यटनस्थळावरील ‘हॉलिडे होम’ या पर्यटन संकुलातून एका पर्यटकाचा दोन लाख ५० हजार रूपये किमतीचा विदेशी कॅमेरा अडीच वर्षांपूर्वी चोरी गेला होता. मात्र त्याचा छडा ...
निराधारांंना सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी हक्काचा निवारा देण्यासाठी शासनाकडे वेगवेगळ्या नावांनी निवारा योजना अस्तित्वात आणल्या. मात्र त्यावर खर्च करण्यासाठी निधीच हाती ...
आरमोरी-मानापूर-अंगारा मार्गावर वैरागडजवळून वाहणाऱ्या वैलोचना नदीच्या पुलावर २५ वर्षापूर्वी पूल बांधण्यात आले. मात्र या पुलाची उंची कमी असल्याने हा पूल वैरागड आणि परिसरातील ...
तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील जनावरे कसायाच्या दावणीला बांधली जात असल्याने कोरची तालुक्यातील पशुधन झपाट्याने घटत आहे. मात्र याकडे पोलिसांचे दुर्लक्ष झाले आहे. ...