देसाईगंज तालुक्यातील तुळशी येथे पावसाळी हंगामातील धानपीकावर तुडतुड्याने आक्रमण केले असून एकाच गावातील १७० एकर शेतातील धानपीकाचे पूर्णत: नुकसान झाले आहे. ...
विदर्भाची काशी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखल्या जाणाऱ्या मार्र्कंडादेव येथे वनविभागाच्यावतीने पर्यटकांसाठी वनोद्यानाची निर्मिती करण्यात येत आहे. या कामाला सुरूवात झाली ...
जिल्ह्यातील रेतीघाटांचे १२२ प्रस्ताव सन २०१४-१५ या वर्षासाठी जिल्हा खनिकर्म विभागाला प्राप्त झाले आहेत. या सर्व प्रस्तावांवर जिल्हा खनिकर्म अधिकारी व वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्व्हेक्षण ...
भाजप सरकार सत्तारूढ झाल्यानंतर गडचिरोली या मागास जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार याची चर्चा शहराच्या पानटपरीपासून ते गावाच्या चावडीपर्यंत रंगू लागली आहे. २००९ मध्ये ...
शेतपिकांना सिंचनासाठी पाणी मिळावे, शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी, हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेऊन सावली तालुक्यातील वाघोली बुट्टी उपसा सिंचन योजनेअंतर्गत नहर बांधण्यात आले. ...
शैक्षणिक सत्र २०१३-१४ कर्मचारी संच निर्धारणाविरुद्ध शिक्षण विभागाला आवाहन देणारी याचिका नागपूर विभागाचे शिक्षक आमदार नागो गाणार व शाळा व्यवस्थापक संघ यांच्या संयुक्त ...
आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरांमुळे मानवाने असाध्य गोष्टी साध्य करीत प्रगतीचा उच्चांक गाठला आहे. विज्ञानाच्या वाढत्या प्रभावाने मानवाचे जीवन अधिक प्रभावशाली व गतीमान झाले आहे. ...
पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या चार जिल्ह्यात धानपिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मागील १५ वर्षात केंद्र व राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष ...
राजुरा तालुक्यातील देवाडा सर्कलच्या जि.प. सदस्यावर गडचांदूर पोलीस ठाण्यात अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल झाला असून हा आरोपी गेल्या १५ दिवसांपासून फरार असल्याचे उघडकीस आले आहे. ...