तुमसर तालुक्यातील वैनगंगा नदीकाठावरील चार ते पाच गावे नदीपात्रात समाविष्ट होण्याची भिती बळावली आहे. आतापर्यंत नदीकाठावरील ४८ हेक्टर शेती नदीपात्रात गिळंकृत झाली आहे. ...
कमी पर्जन्यमानामुळे भंडारा शहरासह जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट आहे. कुटूंब चालविताना ज्याप्रमाणे काटकसर केली जाते. तीच काटकसर पाण्याच्या बाबतीत केली तर मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होऊ शकते. ...
‘केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे’ असा मुलमंत्र रामदास स्वामींनी दिला होता. त्यानुसार दुसऱ्यांना उपदेश करण्यापेक्षा स्वत: ते कार्य करून दाखवावे, या ध्येयामुळे जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे ...
पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेचे गवंडी कामावर असलेल्या पुरुषाशी ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. लग्नाचे आमिष दाखविल्यामुळे त्यांच्यात शारीरिक संबंध आले. ...
अचलपूर व चांदूरबाजार तालुक्यातील विजेच्या समस्या वारंवार पाठपुरावा करूनही सोडविल्या जात नसल्याने शनिवारी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी येथील वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता दिलीप घुगल ...
अजंनगाव सुर्जी तालुक्यांतर्गत येणाऱ्या हिरापूर येथील सुमारे ८० शेतकऱ्यांनी वीजवितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराविरोधात आक्रमक भूमिका घेत भारनियम आणि खंडित वीज ...
चांदूरबाजार व अचलपूर तालुक्यात संत्रा, सोयाबीन, कपाशी पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार ...
मागील १५ वर्षांपासूनची मागणी असलेल्या येथील राजापेठ रेल्वे क्रॉसींगवरील उड्डाल पूल निर्मितीचे दोन ते तीन वेळा भूमिपूजन झाल्यानंतरही प्रत्येक्षात बांधकामाला सुरुवात झाली नाही. ...
शहरातील अतिक्रमण आणि अवैध होर्डिग्ज विरुद्ध कारवाई करण्यासाठी महापालिका व पोलीस प्रशासनाने ‘अॅक्शन प्लॅन’ तयार केला आहे. पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम राबवून उच्च ...
जिल्ह्यात तीन मोठ्या औद्योगिक वसाहती आहेत. यामध्ये अनेक कारखान्यांचा समावेश असून या वसाहतींमध्ये असुविधांचा खच असल्याने उद्योजकांसह कामगारांचे आरोग्य असुरक्षित बनले आहे. ...