मागील १५ वर्षांपासूनची मागणी असलेल्या येथील राजापेठ रेल्वे क्रॉसींगवरील उड्डाल पूल निर्मितीचे दोन ते तीन वेळा भूमिपूजन झाल्यानंतरही प्रत्येक्षात बांधकामाला सुरुवात झाली नाही. ...
शहरातील अतिक्रमण आणि अवैध होर्डिग्ज विरुद्ध कारवाई करण्यासाठी महापालिका व पोलीस प्रशासनाने ‘अॅक्शन प्लॅन’ तयार केला आहे. पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम राबवून उच्च ...
जिल्ह्यात तीन मोठ्या औद्योगिक वसाहती आहेत. यामध्ये अनेक कारखान्यांचा समावेश असून या वसाहतींमध्ये असुविधांचा खच असल्याने उद्योजकांसह कामगारांचे आरोग्य असुरक्षित बनले आहे. ...
जिल्ह्यातील तिवसा, चांदूररेल्वे व धामणगाव तालुक्यातील पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सोमवार ३ नोव्हेंबरपासून सुरु होत आहे. २३ नोव्हेंबरला मतदान व २४ नोव्हेंबरला ...
जून महिन्यापासून दीड महिना उशिराने झालेली खरीपाची पेरणी यामुळे खरिपाचा हंगाम नोव्हेंबर २०१४ पर्यंत माघारला. परिणामी हंगाम देखील लांबणीवर पडला आहे. जमिनीत आर्द्रता कमी असल्याने रबीचे हजारो ...
निवडून आलेल्या 63 नवनिर्वाचति आमदारांसोबत शिवसेनाकार्यप्रमुख उद्धव ठाकरे मंगळवार, दि. 4 नोव्हेंबर 2क्14 रोजी सकाळी 1क् वाजता कार्ला गडावर o्री एकविरा देवीच्या दर्शनाला येणार आहेत. ...
देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री झालेले विक्रमगडचे आमदार विष्णू सवरा यांना वजनदार खाते देण्याची मागणी पालघर आणि ठाण्यातील भाजपा नेते आणि कार्यकत्र्यानी केली ...
उल्हासनगर परिसरातील विठ्ठलवाडी येथील एका बारवर ठाणो गुन्हे अन्वेषण शाखेच्या अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागाच्या पथकाने धाड टाकून 13 मुलींची सुटका केली. ...