आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
उरी हल्ल्यानंतर भारतातून पाकिस्तानी कलाकारांना हाकलण्याची मागणी जोर धरत आहे. यामध्ये पाकिस्तानी वंशाचा ब्रिटीश अभिनेता मार्क अन्वरने आगीत तेल ओतण्याचं काम केलं आहे. ...
उरीमधील भारतीय लष्कराच्या तळावर झालेला दहशतवादी हल्ला हा काश्मीरमधील अस्वस्थततेचा परिणाम असू शकतो असे विधान पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी केले ...
पाकिस्तानबरोबरच्या संयुक्त लष्करी कवायती करण्यासाठी रशियन सैन्याची तुकडी पाकिस्तानात दाखल झाली असली तरी या कवायती पाकव्याप्त काश्मीरमध्ये करणार नाही, असे रशियाने ...
उरीमधील भारतीय लष्कराच्या तळावर झालेला दहशतवादी हल्ला हा काश्मिरमधील अस्वस्थततेचा परिणाम असू शकतो असे वक्तव्य पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी केले आहे. ...