तालुक्यातील आडगाव येथील ८ शेतक-यांनी हमीभाव केंद्रावर विकलेल्या शेतामालाच्या चुका-यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण शासनाच्या नव्हे, तर गावातीलच एकाच्या हमीवर सोडवले. दोघांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर हे ...
जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे मोठ्या विश्वासाने बघितले जाते. त्यामुळेच या ठिकाणी उपचारासाठी येणा-यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. परंतु रुग्णालयात डॉक्टरांच्या अभावासह सेवा बजावणारे खाजगी डॉक्टर आपल्याच रुग्णालयात जास्त लक्ष घालत असल्याने ...
पहिली ते बारावीमाधील सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांची माहिती आॅनलाईन भरण्याच्या सूचना शासनाकडून आहेत. यूडायसनुसार जिल्ह्यात ४ हजार ७४२ दिव्यांग विद्यार्थ्यांची संख्या आहे. सर्वच विद्यार्थ्यांची माहिती आॅनलाईन भरावी लागणार आहे, ज्यांची माहिती भरली गेली त ...
शेतकरी ते ग्राहक यांच्यातील दरी दूर करून उत्पादन ते बाजारपेठ ही साखळी निर्माण होण्यासाठी मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना राबविण्यात येत आहे. ...
विविध मागण्यासाठी जुक्टा संघटनेच्या वतीने २ फेब्रुवारी रोजी कनिष्ठ महाविद्यालय बंदचे आवाहन करण्यात आल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन असोलेकर यांनी दिली. ...
वसमतच्या तत्कालीन तहसीलदार सुरेखा नांदे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्याचे आदेश वसमत न्यायालयाने दिले आहेत. त्यावरून वसमत पोलिसांत गुन्हाही दाखल झाला आहे. ...
शाळकरी मुलांना घेऊन जाणारी जीप अचानक खड्यात पडून अपघात झाल्याची घटना शहरातील नाईक नगर येथे आज सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. यात तीन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. विना परवाना विद्यार्थ्यांची वाहतूक केल्या प्रकरणी चालका विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला अ ...
येथील बसस्थानकात नेहमीच चोरी किंवा पाकीटमारीच्या घटना घडतात. येथे दोन पोलीस कर्मचाºयांची नियुक्ती आहे. मात्र ते अधून-मधून कर्तव्य बजावतात. त्यामुळे चोरट्यांनाही वचक राहिला नाही. स्थानकातील पोलीस चौकी तर गायबच झाली आहे. परिणामी प्रवाशांच्या सुरक्षितते ...