तालुक्यातील बळसोंड ग्रा. पं. हद्दीत येत असलेल्या स्टेट बँक आॅफ हैदराबाद समोर उभ्या असलेल्या कारच्या काचा फोडून १ लाख रुपयाची रोकड पळविल्याची घटना आज दुपारी १ वाजता घडली. ...
शहरातील एका फायनान्स कंपनीच्या कार्यालयात चोरट्यांनी सोमवारी मध्यरात्रीनंतर चोरी केली. चोरट्यांनी तेथील रोख रक्कम चोरलीच यासोबत तेथील अवजड तिजोरीच चोरून नेली. ...
ज्या गावास खरोखरच टंचाईच्या झळा बसताहेत अशी गावेही भरगच्च प्रस्तावांच्या गर्दीत अडकून पडतात. त्यामुळे प्रत्यक्ष तपासणीशिवाय यापुढे एकही प्रस्ताव पाठवू नये, असा आदेश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिला असून तूर्त आलेल्या ४८ पाणीपुरवठा दुरुस्तीच्या प्र ...
आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल बोर्डाच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली येथे २ मार्च रोजी मुस्लिम महिलांच्या वतीने मूकमोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला व समाजबांधव सहभागी झाले होते. शहरातील ईदगाह मैदान येथून मुख्य मार्गावरून हा मोर्चा जिल्ह ...
प्राण्यांची होणारी कत्तल व अत्याचार थांबविण्यात यावेत, तसेच प्राणी रक्षण कायद्यात आवश्यक सुधारणा करावी या मागणीसाठी पशुप्रेमींच्या वतीने शहरातून मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना २ एप्रिल रोजी देण्यात आले. ...
दरवर्षी नाफेड केंद्रावर तूर खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांना तुरीच्या चुका-याची प्रतीक्षा करण्याची वेळ कायम आहे. आता तर चक्क १६ कोटी ९७ लाख ६७ हजार ५०० रुपयाचे चुकारे लटकलेले असल्याने शेतक-यांची यंदाही चुका-यासाठी गैरसोय होत आहे. ...
तालुक्यातील माळहिवरा परिसरात झालेल्या ट्रक व दुचाकीचा अपघात झाला. यात दुचाकीस्वार ठार झाला असून एक गंभीर जखमी झाल्याची घटना १ एप्रिल रोजी रात्री ७.३० वाजेच्या सुमारस हिंगोली-वाशिम मुख्य रस्त्यावर घडली. ...
अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याबाबत बंद न पाळता जिल्हाधिकाºयांमार्फत राष्ट्रपतींना बौद्ध, दलित व आदिवासी समाज बांधवातर्फे २ एप्रिल रोजी निवेदन पाठविण्यात आले. ...
पंगतीच्या कार्यक्रमात दोन मद्यपीने गोंधळ घाल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागला. सदर घटना वसमत शहरातील रविवार पेठ येथे ३१ मार्च रोजी घडली असून याप्रकरणी दोघांविरूद्ध वसमत शहर ठाण्यात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
जलसाठ्यांची पुनर्भरण करणे, तसेच जलस्त्रोतांच्या उपलब्धतेत वाढ करून शेतजमीनीचा पोत सुधारेल व उत्पन्नवाढीस चालना मिळेल. या उद्देशाने शासनाने गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियान सुरू केले. या अभियानात हिंगोली जिल्ह्यातील २० गावांचा समावेश असून लोकसहभागतू ...