राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. परंतु मध्येच त्यात व्यत्यय आला होता. पूर्वी फक्त चारच इच्छुक होते. आता ती संख्या आठवर गेली आहे. ...
घाण पाण्यावरील, घोंगावणाऱ्या डासांच्या अॅनॉफिलिस जातीच्या मादीच्या दंशातून हिवताप पसरतो. त्यामुळे परिसरातील सर्व नाल्या वाहत्या करणे आवश्यक असून साचलेली डबकी, खड्ड्यांत पाणी साचू दिले नाही तर, हिवताप, डेंगू, चिकुनगुनिया, हत्तीरोग या रोगांना प्रतिबंध ...
येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिव्यांग प्रतिष्ठान ग्रुपच्या वतीने विविध मागण्यासाठी सोमवारी एकदिवसीय बोंबाबोब आंदोलन केले. असे आंदोलन पहिल्यांदाच झाल्याने रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्यांचे दिव्यांग आकर्षण ठरले होते. ...
येथे शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना व कर्मचारी महासंघ तथा बसवप्रेमी व वीरशैव लिंगायत समाज बांधवांच्या वतीने २२ एप्रिल रोजी महात्मा बसवेश्वर यांच्या ८८७ व्या जयंती निमित्ताने महावीर भवन येथे व्याख्यामालेचे आयोजन केले होते. ...
लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ वसमत येथे सोमवारी मुकमोर्चा काढण्यात आला. या मुकमोर्चात जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश येथे घडलेल्या घटनांसह परभणी येथे घडलेल्या घटनेचाही निषेध नोंदवण्यात आला असून, दोषींवर कडक कारवाईची मागणी करण्य ...
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्याचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे वर बनविलेल्या वॉर्डाची साफसफाई सुरु असून बुधवारपासून १ आणि ३ नंबर वार्ड तेथे स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरु होणार असल्याने अनेक रुग्णांची होणारी गैरसोय आता ...
उन्हाळा सुरू होताच उकाड्यापासून सुटका व्हावी यासाठी घरो-घरी दुकान, कार्यालये व जवळपास प्रत्येक ठिकाणी कूलरचा वापर केला जातो. मात्र कूलर वापरताना काळजी न घेतल्याने विजेचा धक्का लागून दरवर्षी अनेक दुर्घटना घडून अपघात काहींचा मृत्यू होतो. हे टाळण्यासाठी ...
रस्ता सुरक्षा अभियान २३ एप्रिल ते ७ मे २०१८ या दरम्यान राबविण्यात येणार आहे. २४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता शहर वाहतूक शाखा हिंंगोली येथे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. ...
नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी निवड चाचणी परिक्षेत परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षकांनी उत्तर पत्रिकेची अबदलाबदल केल्याने झालेल्या घटनेमुळे विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये म्हणून पालकाने या खोलीपुरतीच पुनर्परीक्षा घेण्याची मागणी जवाहर नवोदय विद्यालय वसमत यां ...
अचानक लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी तसेच आगीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी अग्निशामक दलातर्फे प्रयत्न केले जातात. हिंगोली नगर परिषदकडे सध्या केवळ एकच अग्निशामक वाहन उपलब्ध आहे. त्यामुळे एखाद्या ठिकाणी आग लागल्यास कार्यरत कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींन ...