ग्रामीण भागात जाणवणारी पाणी टंचाई तसेच दूषित पाण्यापासून होणारे आजार टाळण्यासाठी नागरिक बाटलीबंद किंवा पिण्याच्या पाण्यासाठी सर्रास जारच्या पाण्याला पसंती देताना दिसत आहेत. त्यामुळे तालुक्यातील गावागावात पारंपरिक माठ विक्रीच्या व्यवसायात मंदीचे सावट ...
येथील सत्याग्रह चौकात एका तरूणास तलवारीने मारून जखमी केल्याची घटना १३ एप्रिल रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी जखमीच्या फिर्यादीवरून वसमत शहर ठाण्यात दोघांविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ...
लोकसभा निवडणुकीदरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्ह्यात मद्यविक्रीवर बंदी घातली आहे. शहर व जिल्ह्यात मतदानापूर्वी दोन दिवस व मतदानाच्या दिवशी, अशी तीन दिवस दारूविक्री करता येणार नाही.त्यामुळे जिल्ह्यातील मद्यविक्रीची सर्व द ...
शासनाने १९९३ पासून रोजंदारीवर कार्यरत असलेल्या न.प. कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी काढलेल्या आदेशासाठी आता मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्यामुळे आता या कर्मचाऱ्यांची निवड करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी तालुक्यातील सर्व खात्यातील कर्मचाऱ्यांना आदेश पाठविण्यात आले होते. यातील काही कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय कारण सांगून कामातून सूट मिळावी, यासाठी उपविभागीय अधिकाºयांकडे परवानगी मागितली. ...