या सर्वांच्या प्रवेशामुळे हिंगोली जिल्ह्यात भाजपा संघटनेला अधिक बळकटी मिळेल. या सर्वांनी जो विश्वास भाजपावर ठेवला आहे त्या विश्वासास पात्र ठरू अशी ग्वाही रवींद्र चव्हाण यांनी दिली. ...
हा पैसा नेमका कशासाठी घेतला जात होता? कोणाच्या कामाच्या मंजुरीसाठी ही 'दलाली' घेतली गेली? आणि या साखळीत आणखी किती अधिकारी सामील आहेत? हे आता चौकशीचा विषय बनले आहे ...