बीए तृतीय वर्षामध्ये शिक्षl असलेल्या 'तिची' गावातील साजिद रफिक खान पठाण या तरुणासोबत ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. दरम्यानच्या काळात या मुलीच्या कुटुंबीयांनी तिचा विवाह जुळवला होता. पण, प्रेमात आकंठ बुडालेली ती प्रियकर साजीद रफिक खान पठाण या ...
Bharat Jodo Yatra: केंद्र सरकारने सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी अग्निवीर योजना आणली. परंतु, चार वर्षे कर्तव्य बजावल्यानंतर या तरुणांंना परत गावी पाठविले जाणार आहे. ...
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारीपासून सुरू झालेली ‘भारत जोडो’ यात्रा मंगळवार, १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातून वाशिम जिल्हा सिमेवर असलेल्या पैनगंगा नदीच्या पुलावर विदर्भात ...
Maharashtra News: भाजप व आरएसएस देशभरात भीतीचे वातावरण तयार करत असून, जनतेला दबावाखाली ठेवण्याचे काम केले जात आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. ...