जिल्ह्यातील आठही तालुक्यात‘फिट इंडिया मुमेंट’कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला.देशातील तमाम जनतेला व विशेष करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाईव्ह डी.डी.नॅशनल, डी.डी.इंडिया व डी.डी.न्यूज या तीन चॅलनच्या माध्यमात ...
ग्रामसेवकांनी त्यांच्या वेतनातील त्रृटी,पदोन्नती आणि रिक्त पदांच्या मागणीला घेऊन ९ आॅगस्टपासून राज्यभरात ९ आॅगस्टपासून असहकार आंदोलन सुरू केले.मात्र यानंतरही शासनाने त्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढला नाही.परिणामी ग्रामसेवक ...
शासनाच्या योजनेतंर्गत फेरीवाल्यांसाठी हॉकर्स झोन तयार करण्यासाठी उपाय योजनांना सुरूवात केली आहे. यासाठी ४ व ५ सप्टेंबरला ऑनलाईन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्वेक्षणासाठी शासनाने नगर परिषदेला १ लाख ९० हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हॉकर्स झोनसाठ ...
आजच्या धावपळीच्या युगात निवांतपणे सण साजरे करण्यासाठी लोकांकडे वेळेचा अभाव आणि इतर गोष्टी लक्षात घेता पोळ्याच्या सणाची संस्कृती, परंपरा टिकवून ठेवणे मोठे आव्हानात्मक ठरत आहे. आजही पोळ्याचा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. ...
नगर परिषदेंतर्गत येणाऱ्या सर्व क्षेत्रासाठी शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निधी अंतर्गत विकास कामांचा आराखडा मंजुरी व निर्णय या सभेत घेण्यात येणार होता. या विषयाला घेऊन मंगळवारी (दि.२७) ही विशेष सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आली होती. मात्र माजी नगराध्यक्ष ...
मलेरिया हा आजार देशातील पाच देशांत आढळत असून त्यात भारत एक देश आहे.यामुळे मलेरिया आपल्या देशात किती मोठी समस्या आहे हे कळते. मात्र यापासून घाबरून जाण्याचे कारण नाही, कारण वेळीच उपचार केल्यास मलेरिया बरा होऊ शकतो असे प्रतिपादन बालरोग तज्ज्ञ डॉ. प्रदीप ...
पाटबंधारे विभागातंर्गत पाणी वापरासाठी वापरला जाणारा पाणसारा शासनाने माफ केला होता.यामुळे शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळाला होता.मात्र पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांना दिलेल्या २०१८-१९ च्या पाणसाऱ्याच्या रक्कमेत २०१६-१७ ची पाणसाऱ्याची रक्कम जोडून शेतकऱ् ...
वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे वाहन चालकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्ता उखडलेला असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असल्यामुळे अपघातात वाढ झाली आहे. रस्त्यावरील खड्डे त्वरीत दुरुस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. ...
शालेय इमारतीची रंगरंगोटी करण्यात आली आहे काय, शाळेमध्ये मिटरसह विद्युतीकरण केले असून विद्युत पुरवठा सुरु आहे काय, सर्व वर्गखोल्यांमध्ये विद्युत व पंखे सुरू आहेत काय,शाळेतील सर्व वर्गखोल्यांचे रंगकाम केले असून शैक्षणिक वातावरण निर्मितीसाठी बोलक्या भित ...
नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळते.त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्याची नुकसान भरपाई मिळावी यासाठी यंदा जिल्ह्यातील ६९ हजार ३०२ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. ...