अर्जुनी-मोरगाव तालुक्यात जिल्हा परिषद व्यवस्थापनातील १३८ शाळामधून उद्याचे उज्वल भावी नागरिक घडविण्याचे कार्य गेल्या कित्येक वर्षापासून अविरत सुरू आहे. ...
विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसाठी त्यांची व्यसनाधीनता कारणीभूत आहे, असे म्हणणे पूर्णपणे बरोबर नाही. असे म्हणणे ही खरे तर शेतकऱ्यांची थट्टाच आहे. ...
तुमच्या अपेक्षा पूर्ण करणे हेच आमचे कर्तव्य आहे. त्यातूनच सुमारे चार हजार चार कोटींची कामे जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आली असून लवकरच त्यांना सुरूवात होणार आहे. ...
अलीकडच्या काळात स्वदेशी खेळाकडे दुर्लक्ष होत असून विदेशी खेळांचे महत्त्व वाढत आहे. त्यामुळे स्वदेशी खेळांना महत्व देणे गरजेचे असून कबड्डी, खो-खो, ... ...